April 25, 2026
Home Page 51
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

ज्येष्ठ अमेरिकन इतिहासकार मांडणार महाराणी ताराबाई यांच्या कार्यावर मते

महाराणी ताराबाई यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात दोनदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन ‘महाराणी ताराबाई आणि अठरावे शतक’ या विषयावर होणार मंथन; दिग्गज इतिहासकारांची उपस्थिती कोल्हापूर
विश्वाचे आर्त

शब्दांच्या बाह्य झगमगाटातून मुक्त व्हा अन् गाभ्याच्या दिशेने प्रवास करा

बुद्धीचिया जिभा । बोलाचा न चाखतां गाभा ।अक्षरांचियाची भांवा । इंद्रियें जिती ।। २०७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – तसे बुद्धीच्या जिव्हेनें शब्दांतील
सत्ता संघर्ष

निवडणुकांचा पोरखेळ…

स्टेटलाइन– नगर परिषदा व नगर पंचायतींच्या निवडणुकीत विरोधी पक्ष दिसला नाही, भाजप विरूध्द एकनाथ शिंदे व अजितदादा पवार असा संघर्ष दिसून आला. भाजपाच्या बलाढ्य यंत्रणेपुढे
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती संकल्पेनुसार पक्षी संवर्धन कार्य : पृथ्वीच्या प्रत्येक श्वासात सामावलेली एक जागतिक जबाबदारी

विश्वभारती संकल्पेनुसार पक्षी संवर्धन कार्य विश्वभारती संकल्पेनुसार पक्षी संवर्धन कार्य : पृथ्वीच्या प्रत्येक श्वासात सामावलेली एक जागतिक जबाबदारी मानवजातीने गेल्या काही दशकांत तंत्रज्ञान, उद्योग, वाहतूक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

अखेर अमूर ससाणा मिळवलाच…

आदिष्टीला जाताना आणि येताना प्रसाद म्हणतच होता की यावर्षी तुम्हाला अमूर नक्की मिळणार. मंगलही फोनवर म्हणाली होती की तू बाहेर पड, तुला नक्की अमूर मिळेल.
चलचित्र फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आंबा पिकावरील विविध किटकांच्या संदर्भात…

आंबा पिकावरील विविध किटकांच्या संदर्भात…डॉ. बी. व्ही. भेदे यांची निर्मिती…
विश्वाचे आर्त

गुरुच्या शब्दांना आत्म्यात झिरपू देण्याची आध्यात्मिक स्थिती

अगा गुरूतें जैं पुसावें । तैं येणे मानें सावध होआवें ।हें एकचि जाणे आवघें । सव्यसाची ।।२०४।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – अहो, श्री
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अस्वस्थ माती

विविध कारणांनी शेतीमध्ये मिसळत असलेले प्लास्टिक किती धोकादायक आहे याचा विचार आता शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. आपण पिकवतो ते अन्न आहे ते विष होणार नाही
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारती आणि जलसंवर्धनाचा जागतिक मंत्र : पृथ्वीचा निळा श्वास वाचवण्याची लढाई

मानवजातीच्या विकासाच्या प्रवासात पृथ्वीवरील निळा रंग — समुद्र, नद्या, झरे, हिमनद्या — हळूहळू अंधारात बदलत चालला आहे. जल प्रदूषण हे केवळ पर्यावरणीय संकट नाही; ते
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

विश्वभारतीची हाक : प्रदूषणमुक्त पृथ्वीचा जागतिक संकल्प

मानवजातीसमोरील संकट, प्रयत्न, प्रयोग आणि पुढील आव्हानांचा सखोल वेध मानवजातीने प्रगतीचे शिखर गाठताना पृथ्वीच्या छातीत खोलवर अनेक जखमा केल्या. वायू प्रदूषण, नद्यांचे विषारी होणे, समुद्रातील
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!