📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 22, 2026
Home Page 78
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्वयंपूर्णतेच्या ध्येयाकडे : डाळींच्या वाढीला गती देण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रयत्न

गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्दिष्टाने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले. शेतकऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ व्हावी यासाठी मुख्य पिकात आंतरपीक म्हणून
सत्ता संघर्ष

बिहारमधील भाजपचा सम्राट

स्टेटलाइन – सम्राट चौधरींकडे गृह खाते याचा अर्थ राज्यातील कायदा सुव्यस्थेची सारी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पोलीस महासंचालकांपासून पोलीस उपायुक्तांपर्यंत सर्व अधिकारी हे त्यांच्याशी
विशेष संपादकीय

विश्वभारती संकल्पना आणि जागतिक पर्यावरण : एकाच धाग्यात गुंफलेले मानवतेचे भविष्य

मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल, जैवविविधतेचा ऱ्हास, पाण्याचे संकट, वननाश,
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नागपूर विद्यापीठ कुलगुरूपदी क्षीरसागर तर राहुरीत खर्चे

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ मनाली क्षीरसागर; तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ विलास खर्चे यांची नियुक्ती मुंबई – राज्यपाल तथा कुलपती
मुक्त संवाद

श्री क्षेत्र शेगाव – एक अचूक व्यवस्थापन व स्वच्छ तीर्थक्षेत्र

गेल्या ४ व ५ ऑक्टोबर २०२५ ला सर्जनशील शब्दवेल साहित्य संघ, पनवेलने श्री क्षेत्र शेगाव येथील ५ व्या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने मला प्रथमच श्री गजानन
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरांच्या मते “कुळवाडी” म्हणजे…

तयातें साम्याचिंये वाढी । ऐक्याची सांदे कुळवाडी ।तेथ भेदाचिया दुबळवाडी । नेणिजे तो ।। १७९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – त्याला साम्याच्या वाढीमुळे
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद व पुण्यभूषण फाऊंडेशनतर्फे ‘सर्वोत्कृष्ट मराठी दिवाळी अंक’ स्पर्धा जाहीर

पुणे : मराठी दिवाळी अंकांच्या परंपरेला नवे बळ देण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि पुण्यभूषण फाऊंडेशन यांच्यावतीने ‘सर्वोत्कृष्ट मराठी दिवाळी अंक स्पर्धा 2025’ जाहीर करण्यात
विशेष संपादकीय

विश्वभारती संकल्पना : मानवतेचा जागतिक संवाद

मानवजातीची भाषा, धर्म, भूगोल, संस्कृती वेगळी असली तरी तिची स्वप्नं, संघर्ष आणि शोध मात्र सारखेच असतात. म्हणूनच “विश्वभारती” ही संकल्पना केवळ एक सांस्कृतिक मांडणी नाही,
काय चाललयं अवतीभवती

महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेचा वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळा दिमाखात पार

पुणे – महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे आयोजित वार्षिक साहित्य पुरस्कार सोहळ्यात राज्यभरातील निवड झालेल्या लेखकांना आणि कवींना पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक व
सत्ता संघर्ष

बॉम्बे विरूध्द मुंबई…

स्टेटलाइन- मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेला पासष्ट वर्षे पूर्ण झाली पण दिल्लीतील राज्यकर्त्यांना मुंबई ही मराठी भाषिक महाराष्ट्राची राजधानी आहे हे अजूनही सलत आहे. केंद्रीय विज्ञान-
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!