April 27, 2026
Home Page 78
काय चाललयं अवतीभवती मनोरंजन

लोककलांचे विकृतीकरण थांबणे आवश्यक : डॉ. सदानंद मोरे

महाराष्ट्राची संस्कृती, लोककलांचे जतन व्हावे : डॉ. सदानंद मोरेरंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री-नृत्यांगना जयमाला काळे-इनामदार यांचा सन्मान पुणे : कला हे संस्कृतीचे अंग आहे. लोकनाट्य, वगनाट्य,
मुक्त संवाद

मना सज्जना…..मनोबोधाचा चिंतनाविष्कार

वारंवार वाचल्याशिवाय या श्लोकांचे आकलन होणार नाही हे खरे असले तरी आध्यात्मिक विषयासंबंधी असणारी भीती किंवा दडपण दूर करण्यासाठी या ग्रंथाचा उपयोग होईल हे मात्र
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जाहीर केलेली एमएसपी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी – किसान सभा

मुंबई – भाजप नेतृत्वाखालील नरेंद्र मोदी सरकारने सहा प्रमुख रबी हंगामातील पिकांसाठी जाहीर केलेली किमान आधारभूत किंमत (MSP) ही भारतातील शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखी आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सरकारनं MSP दिली, पण…

🌾 जखमेवर मीठ आणि MSP वर माती ✍️ “सरकारनं MSP दिली, पण ‘म’ म्हणजे मनापासून नाही, ‘S’ म्हणजे सत्तेच्या भाषेत, आणि ‘P’ म्हणजे ‘पोट’ भरलं
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुलाखतः करडई लागवडीचे सुधारित तंत्र

सत्ता संघर्ष

एकनाथ शिंदे विरूध्द उद्धव ठाकरे

विश्लेषण जून २०२२ मधे ठाकरेंच्या शिवसेनेत बंडाचा झेंडा फडकावून एकनाथ शिंदे चाळीस आमदारांसह बाहेर पडले आणि उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार कोसळले. स्वत: उद्धव
काय चाललयं अवतीभवती स्पर्धा परीक्षा, शिक्षण

शिलालेखात भाषेची विविध रूपे: डॉ. नीलेश शेळके

कोल्हापूर: शिलालेख हा भाषेच्या प्रवासाचे दाखले देणारे ऐतिहासिक आणि विश्वासार्ह वारसदार असून या शिलालेखांमध्ये भाषेची विविध रूपे सापडतात, असे प्रतिपादन शिलालेख अभ्यासक डॉ. नीलेश शेळके यांनी केले. शिवाजी
विश्वाचे आर्त

आस्थेचा महापूर…

तैसे आस्थेचां महापुरीं । रिघताती कोटिवरी ।परी प्राप्तीचां पैलतीरीं । विपाइला निगे ।। १३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें स्वरूपज्ञानाच्या इच्छारूपी पुरांत
काय चाललयं अवतीभवती

सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन अध्यक्षपदी नीरजा यांची निवड

सावंतवाडी – महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने पुरस्कृत केलेल्या व श्रीराम वाचन मंदिर, सावंतवाडी या संस्थेतर्फे प्रथमच सिंधुदुर्ग जिल्हा साहित्य संमेलन आयोजित करण्यात येत आहे.
विशेष संपादकीय

मराठी भाषेचे ‘उत्कृष्टता केंद्र’ केंव्हा होणार ?

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळून आज ३ ऑक्टोबरला एक वर्ष पूर्ण झाले, मात्र अद्याप याचे प्रत्यक्ष लाभ मराठीला मिळालेले नाहीत. याबाबत अभ्यासकांकडून नाराजी व्यक्त करण्यात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!