July 27, 2024
Home » अंबादास केदार

Tag : अंबादास केदार

मुक्त संवाद

सामाजिक वास्तवाचे सशक्त चित्रण: काळोखाचे कैदी

1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे पण स्वातंत्र्य मिळूनही दलितांचे प्रश्न सुटलेले नव्हते. त्यांच्या वरचा अन्याय दूर झालेला नव्हता. त्यांच्या वाट्याला आलेले दुःख, दारिद्र्य, जीवनानुभव...
मुक्त संवाद

ग्रामीण जीवनाचा समर्थपणे पट उलगडणारा ” उसवण ” कथासंग्रह

सभोवतालच्या संघर्षमय जगण्यातून आणि त्यांच्या आलेल्या अनुभवातून जन्माला आलेल्या लक्ष्मण दिवटे यांच्या कथा आहेत. एकंदरीत दिवटे यांच्या या कथासंग्रहातील कथांना वास्तवदर्शी अनुभवांचा आधार असल्याचे जाणवते....
मुक्त संवाद

जगणं, भोगणं अन् अनुभवणं यातूनच ‘ताराबंळ’ ची निर्मिती

जीवन जगत असताना प्रत्येक व्यक्ती आपलं जगणं शोधत असतो. मी ही माझं जगणं शोधत होतो. माझ्या वाट्याला आलेलं जगणं, भोगणं आणि अनुभवणं यातूनच ‘ताराबंळ’ या...
काय चाललयं अवतीभवती

विठ्ठलराव केदार साहित्य पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन

विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवण्याचे आवाहन उदगीर येथील विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने करण्यात आले आहे. उदगीरच्या विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने कै. विठ्ठलराव केदार राज्यस्तरीय मराठी वाङ्मय पुरस्कार देण्यात...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406