July 27, 2024
Home » ग्रामीण साहित्य संमेलन

Tag : ग्रामीण साहित्य संमेलन

काय चाललयं अवतीभवती

सीमाभागात मायमराठीचा गजर – कारदगा ग्रामीण साहित्य संमेलन २६ नोव्हेंबर रोजी

मी निपाणीची लेक असल्याकारणाने या संमेलनाबद्दल मलाही पहिल्यापासून जिव्हाळा आहे. हा जिव्हाळा आता अजून वृद्धिंगत होणार आहे कारण जे संमेलन इतकी वर्षे दूर उभं राहून...
काय चाललयं अवतीभवती

साहित्याचा केंद्रबिंदू शहराकडून गावाकडे सरकतोय : विजय चोरमारे

बलवडी येथे ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आळसंद : साहित्याची चळवळ लिहिणाऱ्या पुरती मर्यादीत नसते. प्रत्येकाला लिहिते व्हा ही प्रेरणा देत असते. ग्रामीण साहित्याचा...
काय चाललयं अवतीभवती

बलवडी येथे रविवारी ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

विटा : बलवडी भा. ( ता‌. खानापूर ) येथील जोर्तिलिंग साहित्य सेवा मंडळाच्यावतीने रविवारी ( ता. २५ ) ३० वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन आयोजित...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406