मराठी माणसाला मुंबईत ताठमानेने उभे केले, ते शिवसेनाप्रमुखांनीच. आजही मुंबईचे आकर्षण सर्व देशाला आहे. मुंबई हे २४ तास धावणारे महानगर आहे. अहोरात्र या महानगरात खायला-प्यायला...
प्रक्षोभ आवरता येत नाही, विद्यार्थ्यांना रोखता येत नाही, जाळपोळ थांबवता येत नाही, आंदोलकांवर गोळीबार करणे शक्य नाही, लाखो विद्यार्थी ढाका राजधानीत घुसले, तर गृहयुद्ध शिगेला...
सध्याच्या राजकिय घडामोडीवर भाष्य करणारी शिवाजी सातपुते यांची कविता… काय टेटस हाय धोत्र्याच्या फांदीवर, भोपळ्याची फुलं,कमळाच्या मांडीवर, कॉंग्रेसची मुलं, बीनबंडी बिस्कुटाचे, ना खेळ ना खुळखुळाकमळा...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या जेलमध्ये आहेत पण ते निवडणूक प्रचार काळात म्हणाले होते, आम्ही मुलांना मोफत शिक्षण देतो, मोफत उपचार करतो. त्यामुळे करदात्यांची...
चंद्राबाबू नायडू एका सभेत म्हणाले, नरेंद्र मोदी हे दहशतवादी आहेत. २००२ गुजरातच्या दंगलीनंतर त्यांचा राजीनामा मागणारा मी पहिला माणूस होतो. तेव्हा बहुतांश देशांनी त्यांच्यावर बंदी...
मोदींचे स्वागत म्हणजे दिवाळी-दसरा असे वातावरण वाराणसीत होते. आपण निवडून दिलेला खासदार हा देशाचा पंतप्रधान आहे व ४ जूनला होणाऱ्या मतमोजणीनंतर आपला खासदार पंतप्रधानपदाची हॅटट्रीक...
मुंबईतील सहापैकी तीन जागांवर भाजप लढत आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उत्तर – मध्य मुंबईतून अॅड. उज्ज्वल निकम आणि इशान्य मुंबईतून मिहीर कोटेजा...
या वर्षी सप्टेंबर महिन्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तसे केंद्र सरकारला आदेशच दिले आहेत. त्याचबरोबर आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट हटविण्याचीही...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406