चिलापी आणि नद्या प्रदूषण पंचगंगा नदी तर केवळ शंभर किलोमीटरपर्यंत जाण्याअगोदरच प्रदूषित झाली आहे. या नदीतील पाणी अगदी इचलकरंजी शहराला कोणत्याही कारणासाठी वापरता येत नाही....
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे अध्यासनाच्या वतीने महर्षींचे चित्र असलेले भारतीय टपाल विभागाच्या विशेष आवरणाचे अनावरण श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, डॉ. जनार्दन...
दत्तोबा ऊर्फ दत्तात्र्यय इश्वरराव भोसले ! छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा निजामाशी लढताना वापरत राहिले. मराठवाडा स्वतंत्र झाल्यावर राजकारणाची वाट चोखाळण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हापुन्हा...
हे पुस्तक एकीकडे डॉ .आंबेडकरांच्या चळवळीतील स्त्रियांच्या योगदानाचे भाष्य करते आणि दुसरीकडे फुले- आंबेडकर स्त्रीवादाचे प्रकटीकरण करते. प्रा. (डॉ.) श्रीकृष्ण महाजन,संचालकडॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि...
सदानंद कदम यांच्या ‘कहाणी वाक्प्रचारांची’ला महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर पुरस्कार मिळाला त्यानिमित्ताने… प्रा. डॉ. नंदकुमार मोरे, मराठी विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ कहाणी वाक्प्रचारांची : मराठी...
जाणून घ्या अपघातामागचे विज्ञान उतारावर वाहनाला गती मिळाल्यानंतर वाहनाचे इंजीन बंद करणे, हे आगीशी खेळण्यापेक्षा भयंकर असते. कारण यामध्ये आपण केवळ आपला नाही, तर इतरांचाही...
मनात एक विचार आला… मानवाने शक्तीशाली कॅमेरा बनवला. इवल्याशा फुलांचे तो अंतरंग उलगडून दाखवू लागला. असंच एखादं माणसाचं मन उलगडून दाखवणारं यंत्र बनवलं गेलं असतं...
शिवाजी विद्यापीठाच्या हीरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. डॉ. दिगंबर शिर्के यांची...
कारखान्यांनी पर्यावरणविषयक असणाऱ्या निर्बंधांचे पालन काटेकोरपणे करायला हवे. आपण कचरा न जाळता त्याची योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. शेतातील पिकांचा उर्वरित भाग न जाळता त्याला कुजवून...