April 22, 2026
Home Page 24
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रात ‘स्केलेबल मॉडेल’ राबविणार; राज्यस्तरीय गोलमेज परिषदेत महत्त्वपूर्ण निर्णय

पुणे : स्थलांतरित ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबांच्या, विशेषतः महिला कामगारांच्या संरक्षणासाठी महाराष्ट्र सरकार एक नवीन पथदर्शी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प (Collaborative Model) राबवत आहे. साखर
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेती क्षेत्रातील ‘वैचारिक नांगरट’ केवळ चर्चेपुरती मर्यादित न राहता त्यातून धोरणात्मक बदल घडणे गरजेचे

शेतकरी आत्महत्या आणि शेतीपुढील आव्हाने: एक वैचारिक मंथन रत्नागिरी येथे झालेल्या कृषी सहकार साहित्य संमेलनातील परिसंवादात नामवंत वक्ते आणि शेती तज्ज्ञ प्रा. डॉ. जालंदर पाटील
काय चाललयं अवतीभवती

कुठल्याही भेदाच्या पलीकडली परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा

कवी अजय कांडर, कवयित्री संध्या तांबे यांच्या उपस्थितीत गुरु शिष्य पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पल्लवी शिंदे माने,मालिनी लाड, तनया पाटील यांचे लेखन सर्वोत्कृष्ट साद
काय चाललयं अवतीभवती

साहिल बिबवे, भाग्यश्री भंडारी शिवनेरी मॅरेथॉनमध्ये प्रथम

जुन्नर : शिवजयंती महोत्सवानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत, थरार, रोमांच आणि प्रचंड जिद्द या सर्वांचा सुरेख संगम घडवत जुन्नरच्या निसर्गरम्य वातावरणात रविवारी (दि.15) रोजी
काय चाललयं अवतीभवती

अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी राजा माने

महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सतीश सावंत तर प्रदेश महासचिव पदी विकास भोसले कोल्हापूर – अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या केंद्रीय अध्यक्षपदी वरिष्ठ संपादक राजा माने
विश्वाचे आर्त

ज्ञानदेवांचे तत्त्वज्ञान हे संसारात राहूनही ‘अक्षर’ अनुभूती जगण्यासाठी

म्हणोनि अक्षर जे म्हणिजे । तेविचिं म्हणता बोधुही उपजे।जया परौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ।। १८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कच्च्या कापसाच्या आयातीचा निर्णय : शेतकऱ्यांशी घातक विश्वासघात

२०२५–२६ साठी भारताचे कापूस उत्पादन सुमारे २९.२२ दशलक्ष गाठी (बेल्स) इतके असल्याचा अंदाज आहे, तर अमेरिकेचे २०२४–२५ मधील उत्पादन १४.४१ दशलक्ष गाठी इतके आहे. भारताने
विशेष संपादकीय

भारतीय अध्यात्म आणि आंतरभारती चळवळ : एकात्मतेचा सेतू

भारत ही केवळ भौगोलिक सीमा नसून ती एक अनुभूती आहे. विविधतेतून एकात्मतेचा शोध घेणारी, असंख्य भाषांचा, परंपरांचा, श्रद्धांचा आणि जीवनपद्धतींचा संगम असलेली ही भूमी आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

फुले कृषी महोत्सव २०२६ चे राहुरीत आयोजन

राहुरी – महात्मा फुले कृषि विद्यापीठ येथे “फुले कृषी तंत्रज्ञान घरो घरी, समृद्धी येईल गावो गावी” या ब्रीदवाक्याखाली “फुले कृषी महोत्सव २०२६ – थेट पीक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गहू निर्यातीला सरकारकडून मान्यता ; तसेच गव्हाच्या अतिरिक्त उत्पादनांना तसेच साखर निर्यातीला दिली परवानगी

मुंबई – भारत सरकारने 25 लाख मेट्रिक टन गहू आणि 5 लाख मेट्रिक टन गव्हाच्या इतर उत्पादनांच्‍या निर्यातीला मान्यता दिली आहे. यामुळे  देशांतर्गत बाजारपेठेला स्थैर्य मिळेल आणि उत्पादकांना लाभदायक परतावा मिळेल.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!