April 27, 2026
Home Page 72
विशेष संपादकीय शेती पर्यावरण ग्रामीण विकास

“क्लास ते मास” बँकिंग – यशापयशाचा धांडोळा”

स्वातंत्र्योत्तर काळानंतर देशाच्या बँकिंग क्षेत्रामध्ये व्यापक परिवर्तन झाले. प्रारंभीच्या काळात समाजातील केवळ उच्चभ्रू वर्गाला सेवा देणाऱ्या बँकांमध्ये गेल्या 75 वर्षात आमुलाग्र बदल झाला असून तळागाळातील
काय चाललयं अवतीभवती विश्वाचे आर्त

मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर

पुणे – मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे देण्यात येणारे संत वाड़्मय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. यंदा या पुरस्कार योजनेसाठी संस्थेकडे ३२ पुस्तके परीक्षणासाठी उपलब्ध झाली होती.
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार २०२४ जाहीर

चंद्रपूर – शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या वतीने २०२४ चे राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनंता सूर यांनी
विशेष संपादकीय

नवी मुंबई विमानतळाचा लाभ कोणाला ?

स्टेटलाइन एकाच महानगरात दोन आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा मान मुंबईला मिळाला आहे. जगभर विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने प्रगती होते आहे. गेल्या दहा वर्षात मोदी सरकारच्या काळात
काय चाललयं अवतीभवती

‘निर्मला मठपती फाऊंडेशन’चे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

सोलापूर – साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव करण्याच्या हेतूने निर्मला मठपती फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सर्वोत्तम साहित्य निर्मिती पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. हा
सत्ता संघर्ष

दीपोत्सव ठाकरे बंधुंचा…

मुंबई कॉलिंग गेल्या अकरा महिन्यात नऊ वेळा आणि जुलै महिन्यापासून पाच महिन्यात सात वेळा ठाकरे बंधू एकमेकांना भेटले. महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर
काय चाललयं अवतीभवती

कै. योगिता विलास माळी राज्यस्तरीय काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर

गडहिंग्लज – येथील कवी विलास माळी यांच्या पत्नी कै .योगिता माळी यांचे स्मृतीप्रित्यर्थ येथील ‘अनुबंध ‘ प्रतिष्ठानतर्फे काव्यसंग्रह पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती
काय चाललयं अवतीभवती शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शालन कांबळे स्मृती माणगाव परिषद गौरव पुरस्कार नांगरमुठी कादंबरीला जाहीर

प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्काराचे आयोजन : वैभववाडी येथे वितरण कणकवली – महाराष्ट्रातील नव्या आणि गुणवंत साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभा प्रकाशन, कणकवलीतर्फे दरवर्षी विविध साहित्य पुरस्कार दिले
शेती पर्यावरण ग्रामीण विकास स्पर्धा परीक्षा, शिक्षण

खरी वस्तुस्थिती सांगणाऱ्या गमती जमती – गफलत

त्या विद्यार्थ्याची खूप मोठी गफलत झाली होती मात्र गोष्ट घडून गेली होती. ते प्राध्यापक खूपच त्या उत्तराबद्दल पश्चाताप आणि आत्मक्लेष करत होते. नंतर हा सर्व
पर्यटन मुक्त संवाद

महाराष्ट्रातील एव्हरेस्टवीरांवर यंदाचा दुर्गांच्या देशातून… चा दिवाळी अंक

दीड दशकाकडे वाटचाल करताना ‘दुर्गांच्या देशातून…’ या केवळ ट्रेकिंग या विषयाला वाहिलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या दिवाळी अंकाचा हा १४वा अंक आहे. महाराष्ट्रामध्ये ७०पेक्षा अधिक एव्हरेस्टर आहेत.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!