April 27, 2026
Home Page 73
विश्वाचे आर्त

… तोच खरा ज्ञानी — तोच आत्मद्रष्टा

डोळ्यांचं पाणी डोळ्यांत गोठून पडदा निर्माण करतं आणि दृष्टी हरवते; तसंच मनुष्याचं मन जेव्हा अज्ञानाने, अहंकाराने किंवा दुःखाने गोठतं, तेव्हा त्याच्या आत्मज्ञानावर पडदा येतो. जो
मुक्त संवाद

शब्दांतील स्त्रीचा अवकाश : “कुळवाडी दिवाळी, स्त्री विशेषांक”

आजही शिकलेल्या व पत्रकार असलेल्या महिलांनाही राजधानी सारख्या ठिकाणी पत्रकार परिषदेत प्रवेश दिला जात नाही. ग्रामीण भागातील महिलांच्या अन्याय अत्याचाराला तर सीमाच नाही. अशावेळी ‘ती’
सत्ता संघर्ष संशोधन आणि तंत्रज्ञान

जी. डी. नायडू: कोइम्बतूरचे संपत्ती निर्माते !

कोईमतूरच्या विकासामध्ये भर टाकणाऱ्या दहा किलोमीटरच्या उड्डाणपुलास गेल्या शतकात होऊन गेलेला एक अवलिया संशोधक, तंत्रज्ञान विकसित करणारे जी. डी. नायडू यांचे नाव देण्यात आले आहे.
विशेष संपादकीय सत्ता संघर्ष

बार्शीचे एक रत्न…

भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते : कॉम्रेड अमर शेख जयंती विशेष… संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात आपल्या खणखणीत शाहिरीने अवघ्या महाराष्ट्रीय जनतेच्या मनात स्वदेश प्रेम निर्माण करणारे लोकशाहीर
विश्वाचे आर्त

विकार म्हणजे मनाचे क्षणिक ढग

“अग्नी व धूराच्या उदाहरणातून आत्म्याची निर्लेपता आणि साक्षीभावाचे गूढ उलगडणारे ज्ञानेश्वरीतील अद्वैत तत्त्वज्ञान.” सांगे अग्नीस्तव धूम होये । तिये धूमीं काय अग्नी आहे ।तैसा विकारु
काय चाललयं अवतीभवती

म.सा.प. इस्लामपूरतर्फे दिवाळी अंक स्पर्धा

सांगली – महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इस्लामपूरने २०२५ मध्ये भारतात आणि परदेशातही प्रसिद्ध होणाऱ्या मराठी दिवाळी अंकासाठी ‘आंतरराष्ट्रीय मराठी दिवाळी अंक स्पर्धा २०२५’ या स्पर्धेचे
मुक्त संवाद

‘ त्याचं असं झालं ‘…….झालं ते चांगलंच झालं !

घरी दूरदर्शन संच नाही असे एकही घर आता नसेल. एखाद्या खुर्चीवर किंवा आराम खुर्चीत बसून हातामध्ये रिमोट कंट्रोलर घेऊन टीव्ही सुरू करावा, एका मागे एक
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

स्त्री आणि पाणी यातील गुढ…बाया पाण्याशीच बोलतात

अजय कांडर लिखित ‘बाया पाण्याशीच बोलतात’ या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी अंकात प्रकाशित झाली. त्यानंतर अजय
विश्वाचे आर्त

अंधःकारातून प्रकाशाकडे जाणं म्हणजेच खरी साधना,

पैं गगनीं उपजे आभाळ । परि तेथ गगन नाहीं केवळ ।अथवा आभाळीं होय सलिल । तेथ अभ्र नाहीं ।। ५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीतील दीपावली दर्शन…

अंधःकारातून प्रकाशाकडे नेणारा उत्सव म्हणजे दीपावली. पण हा उत्सव केवळ बाह्य प्रकाशाचा नाही, तर अंतर्मनातील तेज जागविण्याचाही आहे. आपण घराची, अंगणाची, गल्लीबोळाची स्वच्छता करतो, पण
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!