April 25, 2024

Tag : मराठी कविता

काय चाललयं अवतीभवती

चिंतन करायला लावणाऱ्या कविता…

डॉ. संगीता बर्वे यांनी कविता, गीतलेखन, अनुवाद आणि बालसाहित्य लेखन करून मराठी साहित्य विश्वात चांगली ओळख निर्माण केलेली आहे. त्यांची कविता ही चिंतन करायला लावणारी...
काय चाललयं अवतीभवती

ज्ञानविज्ञानाने परिपूर्ण कवितांचा संग्रह…

वैज्ञानिक संबोध काव्यमय भाषेत मांडून तो आकलनसुलभ करण्यातच यातील कवितांचे यश सामावलेले आहे. माहितीपूर्ण, अभ्यासपूर्ण व काव्यसौंदर्याने नटलेली व मुलांच्या ज्ञानाच्या कक्षा विस्तारणारी सर्वांगसुंदर कविता...
काय चाललयं अवतीभवती

भोवतालाच्या अंधारगर्भातून उगवून येणारे ‘मातीविश्व’

मातीविश्वमध्ये स्त्री संवेदनांना वाट मोकळी करून दिली आहे. मनीषा पाटील म्हणतात,‘भरलेल्या डोळ्यांस्नी, थोडं छलकू दे गं, सासुरवाशीण हुंदका बाई, भिंतीना ऐकू दे ग…’भिंतींशिवाय दुसरे कोणी...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

नायक आता गाढ झोपी गेला…

नायक आता गाढ झोपी गेला... कवी : रोहित ठाकुर मराठी अनुवाद - भरत यादव घरासाठी सगळे लढतात सगळेच लढतात जमिनीकरिता डोंगरांसाठी कोण लढत असतं ?...
काय चाललयं अवतीभवती

जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता – आईचा हात

ग्रामीण आणि शहरी संस्कृती बरोबरच कृषी संस्कृतीचा परिचय करून देत जीवनावर मार्मिक भाष्य करणाऱ्या कविता कवी अ. म. पठाण यांनी आईचा हात या बालकुमार कविता...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

खस्ता खाल्लेल्या माणसांची चिंतनशील कविता

मातीलाही मरणकळा यावी आणि नापिक होऊन निरर्थक  बनावी अशी मरणकळा वर्तमानात जगणाऱ्या माणसांच्या वाट्याला आली. हे दुःख पचवत माणूस भोवऱ्यात अडकलेला आहे. माणसांच्या जगण्याची दिशा...
मुक्त संवाद

कळकी…

कळकी... उंच बांबूच्या बेटा मधली भली लांबडी एक कळकी उंच बांबूच्या बेटा मधली भली लांबडी एक कळकी आभाळाचे पोट फोडून उडी आपली लांबच फेकी राकट...
मुक्त संवाद

पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम…

पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम ( कवी राम बेनके) अंगणात थेंबांच थैमान चाललं होतं मातीनं वाऱ्याला गंधाचं देणं दिलं होतं पहिल्या पावसात पहिलं प्रेमं गुलाबी हातांचा...
काय चाललयं अवतीभवती

हौसाबाई पवार ट्रस्टचे साहित्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर – हौसाबाई पवार ट्रस्ट आणि राज प्रकाशनच्यावतीने कोरोना काळात प्रकाशित साहित्यकृतीना उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर केले आहेत. नुकतेच या पुरस्कारांची घोषणा संस्थेच्यावतीने सौ. पद्मजा...
काय चाललयं अवतीभवती

बालविश्वाला भुरळ घालणारा कवितासंग्रह

कवितासंग्रहातील कवितारूपी वारा जेंव्हा बालमुखातून गाणे गुणगुणायला लागेल तेंव्हाच मुलांच्या चेहऱ्यावर सदानंद दिसून येईल हे निश्चित. दुरापास्त होत जाणाऱ्या नात्यातल्या माणसांवर प्रेमाची हळूवारपणे फुंकर घालत...