📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 25, 2026
Home Page 122
काय चाललयं अवतीभवती

विलुप्तप्राय लोकभाषा आणि मौखिक परंपरांचे जतन आणि दस्तऐवजीकरण

नवी दिल्ली – देशभरातील विविध प्रकारच्या लोककला आणि संस्कृतींचे संरक्षण, संवर्धन आणि जतन करण्यासाठी भारत सरकारने पतियाळा, नागपूर, उदयपूर, प्रयागराज, कोलकाता, दिमापूर आणि तंजावूर येथील
मुक्त संवाद

मुलांच्या चौकसबुद्धीला संस्काररुपी बळ देणारी, मक्याची कणसं

समाजातील विविध घटनांतून साकारलेला हा कथासंग्रह निश्चितच बालमनावर संस्कार करणारा आहे. आकर्षक मुखपृष्ठ, उत्कृष्ट बांधणी याबरोबर नित्यमान घडामोडीतून घडणाऱ्या प्रसंगांना यथायोग्य शब्दरूप देऊन साकारलेल्या मक्याच्या
विश्वाचे आर्त

शरीरात असूनही शरीराचा नसणे — हाच खरा योग, हाच खरा आत्मानुभव

आतां शरीरीं जरी आहे । परि शरीराचा तो नोहे ।ऐसें बोलवरी होये । तें करूं ये काई ।। ४०३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ
सत्ता संघर्ष

उपराष्ट्रपती : सर्वपल्ली राधाकृष्णन ते जगदीप धनखड

इंडिया कॉलिंग स्वातंत्र्यानंतर भारताच्या घटनात्मक प्रवासात उपराष्ट्रपतीपद हे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे पद मानले जाते. संसदेत लोकसभा व राज्यसभेतील खासदारांच्या मतदानातून निवडले जाणारे हे पद आजवर
काय चाललयं अवतीभवती

न्या खन्ना यांनी संविधानाच्या आत्म्याला शब्द दिले – न्या. भूषण गवई

कोल्हापूर – न्या. एच. आर. खन्ना यांचे जीवन म्हणजे एक तेजस्वी दीपस्तंभ, जो अंधारातही न्यायाचा मार्ग उजळवतो. त्यांच्या विचारांची तार्किकता, स्पष्टता आणि तत्वनिष्ठ निर्णय न्यायव्यवस्थेच्या
मुक्त संवाद

पक्षकारांच्या न्यायासाठी कोल्हापूर सर्कीट बेंच

कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांच्या 40 वर्षाच्या लढ्याला अखेर यश येवून मुंबई उच्च न्यायालयाचे सर्कीत बेंच मंजूर करणेत आले. याबाबतचे नोटीफिकेशन मुंबई उच्च न्यायालयाचे
मुक्त संवाद

पीठाक्षरं गिरविताना…

आज २१ ऑगस्ट हा जेष्ठ लेखक महादेव मोरे यांचा प्रथम स्मृतीदिन यानिमित्ताने… रमेश साळुंखे.संपर्क – 9403572527 अगदी आपसूकच काही माणसांची ओळखदेख होते आणि ती माणसं
पर्यटन

ग्रंथालयांशिवाय लंडनची कल्पना करणेही अशक्य

मुळात ब्रिटिशांसाठी नोंद ठेवणे ही केवळ कारकुनी गोष्ट नव्हती. ती सांस्कृतिक जाणीव होती. शिस्त, वैधता, अभ्यास आणि चिरंतन नोंद म्हणून जे काही अनुभवले वा जिंकले-हरले,
विश्वाचे आर्त

जीव आणि परमात्मा यांचे नाते

जैसा उदकाचेनि आयुष्यें रसु । कां गगनाचेनि मानें अवकाशु ।तैसा माझेनि रुपें रूपसु । पुरुष तो गा ।। ३९७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ
काय चाललयं अवतीभवती

अरूणचंद्र गवळी, फेलिक्स डिसोजा यांना शिवाजी विद्यापीठाचा काळसेकर काव्य पुरस्कार जाहीर

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रख्यात कवी सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कार्याच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारे सन २०२५ साठीचे काव्य पुरस्कार सुप्रसिद्ध कवी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!