📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 26, 2026
Home Page 123
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

गुरुवारपासुन पावसाचा जोर कमी होणार !

‘ परवा गुरुवार(२१)पासुन पावसाचा जोर कमी होणार !’आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात
मुक्त संवाद

खलिस्तानची चळवळ कशी उभी राहीली अन् त्याचे पडसाद याचे परखड विवेचन

पुस्तकाचे नाव – खलिस्तानचे कारस्थानलेखक – अरविंद गोखलेप्रकाशक – विश्वकर्मा प्रकाशनकिंमत – 450 रुपये खलिस्तान म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर अनेक वेगवेगळी चित्रं उभी राहतात; त्यात
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

आजीची भाजी रानभाजी – ओवा

पोटदुखीवर खावा पानांचा ओवा ‘आजी आणि तिची रानभाजी’ ही सध्याच्या जीवनापासून दूरदूर जाताना दिसत आहे. अनुभवाची गोष्ट सांगून नातवांचे जीवन समृध्द करणारी घरातली आजी, तिचा
मुक्त संवाद

वास्तवदर्शी कथांचा संग्रह – आकुबा आणि इतर कथा

लेखक अवास्तव वर्णनात अडकून पडत नाहीत. जे वास्तव आहे तेच मांडतात. सरळ साधी सोपी वाक्य रचना, अलंकार, उपमा आदी अलंकारान अडकून पडत नाही. संवाद हि
सत्ता संघर्ष

अमेरिकेचे पाकधार्जिणी व भारत विरोधी धोरण

१९७४ मध्ये भारताने आपला अणूबॉम्बचा स्फोट केला. त्यामुळे विस्मयचकीत झालेल्या अमेरिकेने भारतावर कडक निर्बंध लादले. न्यूक्लिअर ग्रुप तयार करून भारताला परमाणु तंत्रज्ञान मिळू नये याची
सत्ता संघर्ष

मतदार पडताळणी वादाच्या भोवऱ्यात…

स्टेटलाइन – बिहारमधील पूर्वी चंपारण, सीतामढी, मधुबनी, पूर्णिया, दरभंगा, मुजफ्फरपूर, गोपालगंज, सीवान, सारण, वैशाली, समस्तिपूर, भागलपूर, पाटणा, गया या जिल्ह्यात प्रत्येकी अडिच ते साडे तीन
काय चाललयं अवतीभवती

मराठी टिकवण्याची जबाबदारी गांभीर्याने स्वीकारा ! – आचार्य अत्रेंच्या जयंती निमित्त मान्यवरांची भावना

महाराष्ट्रात मराठीवरून सुरू असलेले राजकारण, मराठी संस्कृती जपण्यासाठीचे प्रयत्न, घरांमधून कमी होणारा मराठीतील संवाद, कमी झालेले वाचन, मराठी – अमराठी वाद अशा पार्श्वभूमीवर मराठी टिकवण्याची
विश्वाचे आर्त

ध्यान केल्यावर मेंदूच्या तरंगांची गती बदलते अन् मन स्थिरावते

तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ।। ३८६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ – त्याप्रमाणें
काय चाललयं अवतीभवती

शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट बेंचच्या शुभारंभाला कोल्हापूरने अनुभवला सरन्यायाधीशांचा कृतज्ञता
सत्ता संघर्ष

डोनाल्ड ट्र्म्प- ब्लादिमीर पुतिन भेटीतून निष्पन्न काय ?

स्टेटलाइन –सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांना जे अपेक्षित होते तो रशिया- युक्रेन युध्दविरामाचा निर्णयही झाला नाही. म्हणूनच या भेटींनंतर सरस कोण ठरले की ट्रम्प की पुतिन
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!