July 27, 2024
Home » लोकसभा निवडणुक

Tag : लोकसभा निवडणुक

सत्ता संघर्ष

राजकीय पक्षांना नकोत मुस्लिम उमेदवार…

काँग्रेसने यंदाच्या निवडणुकीत १९ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. त्यातले सहा उमेदवार पश्चिम बंगालमध्ये आहेत. आंध्र प्रदेश, आसाम, बिहार, आणि उत्तर प्रदेशात काँग्रेसचे दोन मुस्लीम उमेदवार...
सत्ता संघर्ष

घोषणा आणि वल्गना…

इंदिरा गांधींनी १९७१च्या निवडणुकीत ‘गरिबी हटाव’ची घोषणा केली. काँग्रेसच्या अनेक पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना दरवेळी गरिबी हटवणार अशी पुंगी वाजवली. काँग्रेसच्या काळात पन्नास वर्षांत...
सत्ता संघर्ष

मुंबई म्हणजे मिनी इंडिया पण…

आज मुंबईच्या लोकसंख्येत एक कोटीपेक्षा जास्त अमराठी आहेत. सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत. रोजगाराच्या शोधात परप्रांतीयांचे लोंढे वर्षानुवर्षे मुंबईवर आदळत आहेत. घटनेनुसार देशातील नागरिकांना कुठेही स्थलांतरीत...
मुक्त संवाद

उत्सव! लोकशाहीचा…

“उत्सव! लोकशाहीचा…” दोन दिवस प्रचंड ताण सहन करावा लागला. अर्थात इतरांना फारसं देणं घेणं नसतं. कामच आहे त्यांच पगार घेतात ते…. सरकारकडून.पण बरं वाटतं कोणी...
सत्ता संघर्ष

लोकसभेतील बिनविरोध भाग्यवान…

सन २०१९ मध्ये केंद्र शासित प्रदेश होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आजवर चार जण लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. आंध्र प्रदेश व सिक्किममधून एकापेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध खासदार...
विशेष संपादकीय

भारतीय अर्थव्यवस्था वाढीबरोबर जीएसटी संकलनाचा उच्चांक !

प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा “भारतीय अर्थव्यवस्था वाढीबरोबर जीएसटी संकलनाचा उच्चांक!” याबाबतचा विशेष आर्थिक लेख * भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये एका बाजूला वाढती महागाई, बेरोजगारी व वाढते व्याजदर...
सत्ता संघर्ष

लाव रे तो व्हिडिओ, कपाटात…

राज ठाकरे यांनीही मोदींवर यापूर्वी ‘लाव रे तो व्हीडिओ’ म्हणत धारदार व जोरदार टीका केली आहे, पण ती टीका वैयक्तिक नव्हती, तर मुद्द्यांवर होती, याचे...
सत्ता संघर्ष

माणूस मोठा जिद्दीचा…

आजवर कोकणातून अनेक जण विधानसभेवर किंवा लोकसभेवर निवडून गेले, पाच – दहा वर्षांनी ते कुठे आहेत, काय करतात हे शोधावे लागते. अनेक जण काळाच्या ओघात...
सत्ता संघर्ष

लोकसभा निवडणूकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे -” एआय” चे गारुड !

लोकसभा निवडणूकांवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे -” एआय” चे गारुड! माहिती तंत्रज्ञान क्षेत्र मानवी  कल्पनेच्या पुढे विस्तारत आहे. त्याच्या माध्यमातून  सोशल मीडिया म्हणजे समाज माध्यमांवर सध्या धुमाकूळ...
सत्ता संघर्ष

प्रादेशिक पक्षांची कसोटी

भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तर सर्व प्रादेशिक पक्ष संपतील, केवळ भाजप उरणार, अशी भविष्यवाणी उच्चारली होती. नड्डा यांच्यावर प्रादेशिक पक्षांनी तेव्हा टीकेची झोड...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406