January 26, 2025

सुनेत्रा जोशी

मुक्त संवाद

ती वेळ…

कधीतरी दोन-तीनदा ती व्यक्ती नैराश्यातून जगावेच वाटत नाही किंवा तत्सम वाक्ये जेव्हा बोलते तेव्हाच जवळच्या व्यक्तिने जर तिला सकारात्मक काही सांगितले तर कदाचित बाजू पलटू...
मुक्त संवाद

प्रेम चिरंतन…

प्रेम चिरंतन… नजरेत नजर गुंतत आहे प्रेम कदाचित सांगत आहे.. सांग तुलाही आवडतो ना प्रेम मला ती मागत आहे… उभा घेऊनी गुलाब हाती मला वाटते...
मुक्त संवाद

पुन्हा एकदा…

खरेच आजही आपल्याकडे विधवाविवाह फारच कमी होतांना दिसतात. अगदी नगण्य. माझ्या ओळखीपाळखीत तरी मी कुणाचा पाहिला नाही. इकडे तर आपण स्त्रीला अबला मानतो. पण ती...
मुक्त संवाद

भूत म्हणजे काय ?

आपण म्हणतोच ना देव पावला तुमच्या रुपाने. तर मग वाईट वागून किंवा कुकर्म करुन आपल्या छातीवर भुतकाळातली भुतं नाचवून घेण्यापेक्षा आणि त्या भितीच्या भुतांच्या छायेत...
मुक्त संवाद

“लग्न चाळीशीतलं” …

खरेच लग्न मग तो प्रेमविवाह असो वा ठरवून बघून पत्रिका जुळवून केलेले असो ते सहजीवन यशस्वी आपोआप होत नाही तर त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि...
मुक्त संवाद

झिंगझिंगझिंगाट….

बघा नुसती कल्पना केली तरी तुम्हाला दरदरून घाम फुटेल आणि क्षणात घेतलेली उतरेल. कुठलेही व्यसन हे जरा वेळ झिंग आणून त्या गोष्टीला विसरायला लावत असेल पण...
मुक्त संवाद

मनमोकळे…

आणि हो सकारात्मक विचारासाठी आपली आध्यात्मिक बैठक मात्र पक्की हवी. म्हणजे मग त्या जगंनियत्यावर सोपवून दिले की थोडा मनावरचा भार कमी होतो. सौ सुनेत्रा विजय जोशी रत्नागिरी...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!