Home
Page 309
एका राष्ट्रशिक्षकाची ही कहाणी प्रेरणादायी व तितकीच मार्गदर्शक असून ती दीपावलीच्या तोंडावर सर्वांना प्रकाश प्रदान करणारी अशी आहे. सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री डाॅ. प्रतिमा इंगोले
सातवीन वृक्षाबाबत…
सातवीन ( सप्तपर्णी) वृक्ष नोव्हेंबरमध्ये फुलोऱ्यावर येतो. त्याच्या फुलांच्या उग्रवासामुळे या वृक्षाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. काही ठिकाणी या वृक्षाची तोडही केली जात आहे.
मियामी फ्लोरिडामधील समुद्र किनारे…
आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश आणि जयंती प्रधान यांनी मियामी, फ्लोरिडा येथे भेट दिली. मियामी शहर बर्याच गोष्टींसाठी ओळखले जाते. वर्षभराच्या सुंदर हवामानापासून ते डायनॅमिक नाईट लाइफ,
वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा
वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्कृतीमुळे विकसीत होते असे प्रतिपादन भाषांतरकार रघू मिश्रा यांनी केले ते शिवाजी
भाषांतराकडे तुम्ही कसे वळतात ? याबद्दलचे अनुभव ऐका…
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर, ओरिसा यांच्या वतीने दोन दिवसीय ‘भाषांतरकारांची राष्ट्रीय परिषद’ झाली. यामध्ये अनुवादक डॉ. नितीन जरंडीकर (कोल्हापूर), गणेश
प्रदुषण नियंत्रणासाठी पंजाबमध्ये भाताच्या पेंढ्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प
भाताच्या पेंढ्याचा वापर करून पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठीच्या इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी पंजाब मध्ये भटिंडा येथे 1,400 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या एचपीसीएलच्या सेकंड जनरेशन
हरभरा लागवड तंत्र
हरभरा या पिकाबद्दल पूर्वीपेक्षा आता निश्चितच बरेच शेतकरी जागरूक झाले असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सधन करणारे हरभरा हे महत्वाचे कडधान्य पीक आहे. तसेच हरभरा भरघोस उत्पादन
जगात भारी आपले देशी तंत्रज्ञान…
भात साठवणूकीची देशी पद्धत जाणून घेण्यासाठी करा व्हिडिओवर क्लिक…
निमशिरगाव साहित्य संमेलनातर्फे यंदा भाई मंत्री, निलम माणगावे, दीपक जोशी यांचा सन्मान
भाई मंत्री, निलम माणगावे, दीपक जोशी यांना निमशिरगाव साहित्य संमेलनाचे पुरस्कार १९ नोव्हेबरला साहित्य संमेलनात होणार वितरण जयसिंगपूर – निमशिरगाव ग्रामस्थ, साहित्य सुधा मंचच्यावतीने प्रतिवर्षी
स्वधर्म आचरण कठीण असले तरी तेच स्विकारणे योग्य
जगात राहायचे तर जगातील बदल हे स्वीकारावे लागतात. पण हे बदल किती योग्य आहेत ? हे पाहाणे गरजेचे आहे. ते अयोग्य असेल तर ते स्वीकारण्यात

