Home
Page 309
जीवन आनंदी, प्रकाशमान व्हावे असे वाटत असेल तर प्रथम मन आणि प्राण यांच्यात बदल घडायला हवा. तरच आपले जीवन हे प्रकाशमान होईल. सद्गुरुंचा नित्य तसा
भात साठवणूकीची उत्तम पारंपारिक पद्धत
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आजही भात साठवणूकीसाठी पारंपारिक पद्धतीचाच वापर केला जातो. अशा या विषमुक्त पद्धतीची एक झलक…. सौजन्य – सौ. अश्विनी व्हरकट
कलियुगातील आदर्श संत श्री संत अच्युत महाराज !
श्री संत अच्युत महाराजांचे सुविचार, शुभचिंतन, नामस्मरण याद्वारे आसपास असणाऱ्या लोकांमध्ये विचार लहरी प्रवाहित होऊन सर्व भक्तगण सुद्धा पावन झाला. एवढं महान सामर्थ्य असणारी जी
जाणून घ्या… हादगा भाजीबद्दल…
हादग्याची लागवड परसबागेतही करता येणे शक्य आहे. यातून मिळणारी फुले ही औषधी आहेत. त्याची भाजी नियमित खाणे आरोग्यास उपयुक्त आहे. जाणून घ्या हादग्याबद्दल आणि त्यापासूनच्या
एक पणती उजेडासाठी ही एका राष्ट्रशिक्षकाची प्रेरणादायी कहाणी
एका राष्ट्रशिक्षकाची ही कहाणी प्रेरणादायी व तितकीच मार्गदर्शक असून ती दीपावलीच्या तोंडावर सर्वांना प्रकाश प्रदान करणारी अशी आहे. सुधीर मुनगंटीवार, सांस्कृतिक मंत्री डाॅ. प्रतिमा इंगोले
सातवीन वृक्षाबाबत…
सातवीन ( सप्तपर्णी) वृक्ष नोव्हेंबरमध्ये फुलोऱ्यावर येतो. त्याच्या फुलांच्या उग्रवासामुळे या वृक्षाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. काही ठिकाणी या वृक्षाची तोडही केली जात आहे.
मियामी फ्लोरिडामधील समुद्र किनारे…
आंतरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश आणि जयंती प्रधान यांनी मियामी, फ्लोरिडा येथे भेट दिली. मियामी शहर बर्याच गोष्टींसाठी ओळखले जाते. वर्षभराच्या सुंदर हवामानापासून ते डायनॅमिक नाईट लाइफ,
वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा
वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्कृतीमुळे विकसीत होते- रघू मिश्रा वसुधैव कुटुंबपणाची जाणीव भाषांतर संस्कृतीमुळे विकसीत होते असे प्रतिपादन भाषांतरकार रघू मिश्रा यांनी केले ते शिवाजी
भाषांतराकडे तुम्ही कसे वळतात ? याबद्दलचे अनुभव ऐका…
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ आणि भारतीय अनुवाद साहित्य, भुवनेश्वर, ओरिसा यांच्या वतीने दोन दिवसीय ‘भाषांतरकारांची राष्ट्रीय परिषद’ झाली. यामध्ये अनुवादक डॉ. नितीन जरंडीकर (कोल्हापूर), गणेश
प्रदुषण नियंत्रणासाठी पंजाबमध्ये भाताच्या पेंढ्यापासून इथेनॉल निर्मितीचा प्रकल्प
भाताच्या पेंढ्याचा वापर करून पेट्रोलमध्ये मिश्रण करण्यासाठीच्या इथेनॉलचे उत्पादन करण्यासाठी पंजाब मध्ये भटिंडा येथे 1,400 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येत असलेल्या एचपीसीएलच्या सेकंड जनरेशन

