March 29, 2026

इये मराठीचिये नगरी

मराठी साहित्य, संस्कृती, समाज आणि विचारांचे दर्जेदार लेख वाचण्यासाठी आमचे फेसबुक पेज फॉलो करा.

👍 Facebook Page Follow करा
मराठी विचारांची डिजिटल नगरी
Home Page 309
काय चाललयं अवतीभवती

मुजोर व्यवस्थेला आव्हान देण्याचे सामर्थ्य लेखणीत

कारदगा येथे झालेल्या ग्रामीण साहित्य संमलेनामध्ये संमेलनाध्यक्ष दि. बा. पाटील यांनी केलेल्या भाषणाचा संपादित अंश…. महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सिमेवर वसलेल्या गेली २५ वर्षे साहित्यसंमेलनाचा जागर
काय चाललयं अवतीभवती विशेष संपादकीय

माणुसकीचा देखणा गाव साहित्यिकाने शोधावा

महात्मा फुले प्रबोधन साहित्य संमेलन खानवडी .अध्यक्षीय भाषण – डॉ.स्वाती शिंदे – पवार, अक्षरा – शब्दम् बंगला, विटा जि. सांगली. साहित्याने रिकाम्या जागांचे अक्षर व्हावे… राष्ट्रमाता
विश्वाचे आर्त

अध्यात्म हे शाश्वत सुख देणारे शास्त्र

क्षणिक सुखाला तो शाश्वत सुख समजू लागला आहे. असेच चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते आहे. पण यात राहायचे तर आपणासही बदलत्या काळानुसार, जगानुसार बदलत राहावे
काय चाललयं अवतीभवती

न्यायालय अवमान प्रकरणी उद्योजकाला एक कोटींचा दंड !

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्या प्रकरणी पिंपरीतील फिनोलेक्स कंपनीचे तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक छाब्रिया यांना तब्बल एक कोटी रुपयाचा दंड नुकताच ठोठावण्यात आला. कंपनी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

चौदा लांडग्यांनी नदी जिवंत केली….

लांडग्यांच्या कातडीपासून बनवलेल्या वस्तूंना अमेरिका व युरोपमध्ये खूप मागणी असल्याने त्यांची बेसुमार शिकार होत होती. त्यातून या लांडग्यांचे अस्तित्त्वच माणसाने पूर्ण संपवले होते. त्यामुळे चक्क
काय चाललयं अवतीभवती

झाडीबोली महिला साहित्य संमेलनाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक शशिकला गावतुरे

मूल नगरीत ३ डिसेंबरला साहित्यिकांची मांदियाळी साहित्यिकांना प्रेरणा देत नवसाहित्याची निर्मिती व्हावी म्हणून झाडीबोली साहित्य मंडळ चंद्रपूर व झाडीबोली साहित्य मंडळ शाखा मूल यांच्यावतीने ३
सत्ता संघर्ष

रचनात्मक आकृतिबंध उभारणारे यशवंतराव महाराष्ट्राचे खरे शिल्पकार

यशवंतराव चव्हाण आणि प्रशासन प्राथमिक शिक्षणापासून ते विद्यापीठ पातळीपर्यंत अनेक अर्थाने यशवंतरावांच्या प्रशासनाने उर्जितावस्था आणली. समाजउभारणी करिता शिक्षणाचा उपयोग कसा होईल हा त्यांच्या चिंतनाचा प्रश्न
काय चाललयं अवतीभवती

Weather Forecast : पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता

शुक्रवार दि.२४ नोव्हेंबर २०२३       ‘ पावसाबरोबर गारपीटीचीही शक्यता ‘ खरं तर गारपीटीचा काळ साधारण २६ जानेवारी ते १५ मार्च पर्यन्त जाणवतो. तरीदेखील पाच जिल्ह्यात
विश्वाचे आर्त

अध्यात्मात आत्मज्ञानी संतांच्या विद्यापीठाचीच हवी पदवी

अध्यात्मात केलेले संशोधनही व्यवहारात उपयोगी आणायला हवे. मी आत्मा आहे ही अनुभुती आल्यानंतर त्याचच पडून राहाता कामा नये. प्रयोग पुढे सुरु राहायला हवा. त्या स्वप्नातून
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अशी करा हरभऱ्याची पेरणी…

हरभरा पिक सल्ला – बी.बी.एफ. पद्धतीने लागवड रब्बी हंगामामध्ये ओलाव्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यासाठी या हंगामात हरभऱ्याची पेरणी रुंद वरंबा सरी (बी.बी.एफ.) पद्धतीने केल्यास
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!