June 2, 2026
Home Page 309
फोटो फिचर

कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन

कांदा व लसूण संशोधन संचालनालय, पुणे यांच्या सौजन्याने… कांदा काढणी व काढणी पश्चात नियोजन पुर्नलागवडीच्या साधारणता १०० ते १२० दिवसांमध्ये कांदा पीक काढणी करिता तयार
सत्ता संघर्ष

इंडिया आघाडीला पंजाब, केरळ, बंगालमध्ये ग्रहण

राष्ट्रीय पातळीवर लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींची हॅटट्रिक रोखण्यासाठी दोन डझन विरोधी पक्ष इंडियाच्या बॅनरखाली एकत्र आले. ज्यांनी भाजपच्या विरोधात आघाडी स्थापन करण्यासाठी पुढाकार
पर्यटन

श्री विश्वनाथ महाराज रुकडीकर समाधी स्थान…

काय चाललयं अवतीभवती

काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम – वृषाली पाटील

कोल्हापूर : काळानुसार बदलती आव्हाने पेलण्यास आजची स्त्री सक्षम आहे. स्त्री पुरुष समानतेसाठी तसेच स्त्रीभ्रूण हत्या, बालविवाह व महिलांवरील अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी समाजाने मानसिकता बदलावी,
मुक्त संवाद

वांझेने दाविले गऱ्हवार लक्षण

शब्दाचे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपातून, शब्दत्वामधून व्यक्त होत नाही. त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते. शब्द सकस बनतो तो आशयघन, कसदार गाभ्यामुळे होय. म्हणून शब्दांची
विश्वाचे आर्त

गीता तत्त्वज्ञान का अभ्यासायचे ? 

जीवनाचा आनंद उपभोगायला हवा तरच ते जीवन सुख देते अन्यथा यातनाच यातना सहन कराव्या लागतात. अशाने शरीरावर मोठा परिणाम होतो. शरीर लुळ-पांगळ होते. संधीवातेसारख्या आजारात
सत्ता संघर्ष

पश्चिम बंगालमध्ये अब्रूचे धिंडवडे…

पश्चिम बंगालमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधून गहू व तांदळाचे वाटप होते. हे धान्य लोकांपर्यंत पोहोचत नाही, तर तेच धान्य जास्त भावाने खुल्या बाजारात विकले जाते. दहा
पर्यटन

कोल्हापूरच्या रंकाळा तलावात पक्ष्यांचे थवे…

सध्या राजकीय वातावरण तापू लागले आहे तसे विविध पक्षांच्या बैठका होऊ लागल्या आहेत. इकडे #रंकाळा तलावात पक्ष्यांचे थवे…येथील निसर्गाचे सौंदर्य अधिक खुलवत आहेत. #कोल्हापूर #इयेमराठीचियेनगरी #kolhapurcity #rankalalake
सत्ता संघर्ष

प्रातिनिधिक लोकशाही लोकप्रिय ! मोदींना तिसऱ्यांदा पसंती !!

जागतिक पातळीवर  सर्वत्र लोकशाहीचे नेहमीच  गुणगान केले जाते.  ही लोकशाही कोणत्या पद्धतीची असावी याबाबत जागतिक कल लक्षात घेतला तर प्रातिनिधिक लोकशाही जगभर लोकप्रिय आहे. तरीही
विश्वाचे आर्त

विश्वाच्या दर्शनासाठी हवा विश्वव्यापक विचार

विश्वव्यापक विचार आपण करायला लागू तेव्हांच आपणाला या विश्वाचे दर्शन घडेल. यातूनच आपण निमित्तमात्र असल्याचा बोध होईल. कळसुत्री बाहूल्याप्रमाणे आपला सुत्रधार कोण अन्य आहे याची
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!