April 20, 2026
Home Page 309
मुक्त संवाद

संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणारी जयश्री मुंजाळ

ज्ञानदानचा व उद्योजकतेचा जयश्री मुंजाळ हिचा प्रवास पाहाता अशा सतत न थांबता धडपडणाऱ्या, संघर्षावर सतत मात करत वाटचाल करणाऱ्या, हरहुन्नरी, कष्टाळू, समाजहित जपणाऱ्या, अष्टपैलू जिजाऊ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सेंद्रीय शेतीतून सात पट उत्पन्न वाढू शकते !

सेंद्रीय पद्धतीने शेती करणाऱ्या मिझोराम येथील शेतकऱ्याने आपले उत्पन्न सात पटीने वाढवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली प्रशंसा नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज
चलचित्र फोटो फिचर वेब स्टोरी शेती पर्यावरण ग्रामीण विकास

लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी…

लाळ्या खुरकूत नियंत्रणासाठी जनावरांचे लसीकरण करण्याची गरज आहे. या संदर्भात पशुवैद्यकीय विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
विशेष संपादकीय

विश्वासास पात्र होण्यासाठी ‘सेबी’ची आता परीक्षा !

अदानी उद्योग समूह व हिंडेनबर्ग रिसर्च यांच्यातील “साठ”मारीची चौकशी देशातील भांडवली बाजाराचे नियंत्रक असणाऱ्या सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियातर्फे (सेबी) सुरु असतानाच त्यावर काही
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पाऊस-गारपीट अन् नंतर थंडीची शक्यता

पाऊस अन् गारपीटीची शक्यता आजपासून पाच दिवस म्हणजे मंगळवार १० जानेवारी पर्यन्त संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळलेले वातावरण राहून तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ गडगडाटीसह अवकाळी पावसाची शक्यता
विश्वाचे आर्त

निर्णय घेण्याची संधी दिल्यास विचारांना मिळते चालना

अर्जुनाला गीतेचे तत्त्वज्ञान समजत आहे. तो ते घेण्यासही उत्सुक आहे. तरीही भगवंत त्याची अधूनमधून परिक्षा घेऊन त्याची चाचपणी करत आहेत. त्याला हा विषय किती समजला
मुक्त संवाद

शुन्यातून विश्व निर्माण करायची ताकद ठेवणाऱ्या वैशाली आहेर

संघर्षातून वाट काढून शून्य झाले तरीही पुन्हा त्यातून विश्व निर्माण करायची ताकद ठेवणाऱ्या कामाची लाज नसलेल्या व हाडाची पत्रकार असलेल्या वैशाली आहेर या कर्तृत्ववान अशा
मुक्त संवाद

विविध क्षेत्रात प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या प्राची दुधाने

जिजाऊ – सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी ४ कष्ट, प्रामाणिकपणा, निर्भिड, बंडखोर, स्वतःचे स्वत्व, अस्तित्व, स्वाभिमान जपत, आपले कर्तृत्व सिध्द करत विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या प्राची दुधाने
संशोधन आणि तंत्रज्ञान

विज्ञानाचा आधार घेत संगतपणे कथन करणाऱ्या विज्ञान कथा

अमळनेर येथे 2 ते 4 फेब्रु. दरम्यान होणार्‍या 97 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात डॉ रंजन गर्गे यांना “मराठी विज्ञान साहित्याची भविष्यकालीन वाटचाल” या
काय चाललयं अवतीभवती गप्पा-टप्पा

आपल्या देशाची हजारो वर्षांची संस्कृती काही निवडणुकांमुळे आणि दोन-चार लोकांमुळे संपू शकत नाही – जावेद अख्तर

देशाच्या इतिहासात काही दशकांचा अवधीदेखील फार मोठा नसतो. लोक जेव्हा माझ्यासमोर देशाची चिंता करतात तेव्हा मी त्यांना सांगतो की, या देशावर औरंगजेबानं एक्कावन वर्षं राज्य
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!