मंगळवार (१३ फेब्रुवारी) पासून महाराष्ट्रातून कायमची थंडी गायब होण्याची शक्यता असतांना, सरासरीपेक्षा काहीशी अधिक तापमानाची आणि भले अल्पसी व चढ-उतारासहित का होईना, पण, शेतपिके व
दापोली तालुक्यातील उटंबर-केळशी येथील हजरत पीर याकुतबाबा ट्रस्टच्यावतीने याकुतबाबा यांचा 344 वा वार्षिक उरूस १७ फेब्रुवारी रोजी साजरा करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज याकुतबाबा यांना
आर्थिक वर्ष 1987-88 मधील 0.6 अब्ज डॉलर्सच्या मर्यादित कृषी निर्यातीपासून मोठी उसळी घेत अपेडाची आर्थिक वर्ष 2022-23 मधील कृषी निर्यात 26.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचली अपेडा
आपण गीता तत्त्वज्ञानाकडे कसे पाहातो यावर सर्व अवलंबून आहे. संजयाच्या माध्यमातून धृतराष्ट्रालाही गीतेचे तत्त्वज्ञान ऐकायला मिळाले. पण त्याचावर याचा काय परिणाम झाला ? पुत्रप्रेमाने अंध
गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचच्यावतीने उत्कृष्ट साहित्यकृतींसाठीचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याचे मंचाचे अध्यक्ष डॉ मा. ग. गुरव यांनी सांगितले. या पुरस्कारांचे वितरण शनिवारी
मराठी भाषेचा उत्कर्ष युवा पिढीच्या हाती -प्रा. डॉ. राजा दीक्षित शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागामार्फत आज प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या
हुबळी ते मुंबई विमान प्रवासात महेश पाटील बेनाडीकर यांना शिव छत्रपतींच्या रायगडाचे दर्शन योगायोगाने घडले. ही तर श्रींची कृपा…मोबाईलने काढलेल्या छायाचित्रावर रायगड किल्ल्यावरची ठिकाणे दाखवणारा
कोल्हापूरः साहित्य व समीक्षेच्या प्रवाहाला वाहिलेले वारूळ हे मराठी त्रैमासिक मागील पंधरा वर्षापासून नियमितपणे सुरू आहे. या वर्षी वारूळ त्रैमासिकच्या वतीने त्रैमासिक वारूळ राज्यस्तरीय साहित्य
स्व. वत्सलाबाई वामनराव बोबडे आणि स्व. वामनराव बंडू बोबडे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ राज्यस्तरीय शब्दशिल्प साहित्य पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती डॉ. सुहासकुमार बोबडे यांनी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406