May 30, 2026
Home Page 309
कविता

तिकीट देता का तिकीट –

गोफणगुंडा कुणी तिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठालापाणी गुडूप करणार्‍या घटालाडेरेदार पोटालातिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठाला दुधसंघाचं चालेलजिल्हाबॅंकेचं चालेल.ग्रामपंचायतीचं कायझेडपीचंही चालेलविदेशात खोटं बोलण्यासाठीलोकशाहीची जिरवण्यासाठीविधानसभेत
गप्पा-टप्पा

शासकीय योजनांतून महिलांचे सक्षमीकरण

महिलांच्या सक्षमीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)चे कोल्हापूर जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे
विश्वाचे आर्त

नित्य नव्या अनुभुतीमुळेच नियमित पारायणे

ज्ञानेश्वरी, गीता तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाला लागू पडते. देश बदलला म्हणून मग त्या ओव्यात किंवा श्लोकात बदल होत नाही. भाषा बदलेल पण श्लोक किंवा ओवी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अफसाना मणेरी यांच्याकडून शिवाजी विद्यापीठास ४० दुर्मिळ नाणी भेट

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी अफसाना हरूण मणेरी यांनी त्यांच्या संशोधनांतर्गत प्राप्त केलेल्या ४० दुर्मिळ नाण्यांचा संग्रह नुकताच विद्यापीठाकडे सुपूर्द केला. कुलगुरू
मुक्त संवाद

ओढाळाच्या संगे सात्विक नासली

ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता

           ‘ थंडी टिकूनच आहे ‘ विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळले असुन पावसाची वा गारपीटीची शक्यता नाही. विदर्भात अजुन तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता
कविता

धुळकुंडा …

धुळकुंडा … कोण आमदार होईलकोण खासदार होईलकोणाचं तिकीट कटलकोणाला पक्ष पटल ..?? गावागावात सध्या जत्रा भरतातगप्पांच्या फैरी झडतात … पुरुष सभांना जातायनेत्यांची भाषण ऐकतायरॅलीत घोषणा
काय चाललयं अवतीभवती

सह्याद्री साहित्य मंच पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

सह्याद्री साहित्य मंच पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन सह्याद्री साहित्य मंच, ता. गगन बावडा, जि.कोल्हापूर यांच्यावतीने ग्रंथ पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे, अशी माहिती आनंद रंगराज
मुक्त संवाद

कृष्णाकाठची कविता घेऊन कवी सुरेश मोहिते निघाले दिल्लीला….

कळप आणि चाटूगिरीचा संसर्गजन्य रोग मराठी साहित्य विश्वात वेगाने पसरतोय…सरकारी साहित्य संस्थाही त्याला अपवाद नाहीत तथापि या सगळ्याला फाट्यावर मारून सुरेश शेती आणि कवितेच्या प्रांतात
विश्वाचे आर्त

स्वराज्याचा विचारच स्वराज्य उभे करतो

स्वराज्य उभे करण्यासाठी मनामध्ये तसा विचार उत्पन्न व्हायला हवा म्हणजे आपोआपच मनाची विचार करण्याची पद्धती बदलते. शुन्यातून विश्व निर्माण करणाऱ्या अनेक उद्योगपतींच्या यशोगाथाही अशाच विचाराने
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!