May 31, 2026
Home Page 309
विश्वाचे आर्त

विश्वाच्या दर्शनासाठी हवा विश्वव्यापक विचार

विश्वव्यापक विचार आपण करायला लागू तेव्हांच आपणाला या विश्वाचे दर्शन घडेल. यातूनच आपण निमित्तमात्र असल्याचा बोध होईल. कळसुत्री बाहूल्याप्रमाणे आपला सुत्रधार कोण अन्य आहे याची
फोटो फिचर

सुहासिनी योगा – महिला दिन विशेष

स्त्री ही राष्ट्राची भावी संपत्ती आहे त्यामुळे स्त्रियांनी आरोग्य शास्त्राचे ज्ञान मिळवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सौजन्य – https://suhasiniyoga.com/
पर्यटन

देशांतर्गत अध्यात्मिक पर्यटनातून विकासाला चालना

देशांतर्गत अध्यात्मिक पर्यटनातून विकासाला चालना, रोजगारांच्या संधींमध्येही वाढ – अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर शिर्डी – देशांतर्गत पर्यटनामध्ये अध्यात्मिक पर्यटनाचा वाटा सर्वाधिक आहे. अध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून
कविता

तिकीट देता का तिकीट –

गोफणगुंडा कुणी तिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठालापाणी गुडूप करणार्‍या घटालाडेरेदार पोटालातिकीट देता का तिकीटफुटक्या गळक्या माठाला दुधसंघाचं चालेलजिल्हाबॅंकेचं चालेल.ग्रामपंचायतीचं कायझेडपीचंही चालेलविदेशात खोटं बोलण्यासाठीलोकशाहीची जिरवण्यासाठीविधानसभेत
गप्पा-टप्पा

शासकीय योजनांतून महिलांचे सक्षमीकरण

महिलांच्या सक्षमीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने राज्यात अनेक योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम)चे कोल्हापूर जिल्हा समन्वय अधिकारी सचिन कांबळे
विश्वाचे आर्त

नित्य नव्या अनुभुतीमुळेच नियमित पारायणे

ज्ञानेश्वरी, गीता तत्त्वज्ञान हे संपूर्ण विश्वाला लागू पडते. देश बदलला म्हणून मग त्या ओव्यात किंवा श्लोकात बदल होत नाही. भाषा बदलेल पण श्लोक किंवा ओवी
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

अफसाना मणेरी यांच्याकडून शिवाजी विद्यापीठास ४० दुर्मिळ नाणी भेट

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी अफसाना हरूण मणेरी यांनी त्यांच्या संशोधनांतर्गत प्राप्त केलेल्या ४० दुर्मिळ नाण्यांचा संग्रह नुकताच विद्यापीठाकडे सुपूर्द केला. कुलगुरू
मुक्त संवाद

ओढाळाच्या संगे सात्विक नासली

ग्लोबल कल्चरच्याही पुढे जाऊन टीव्ही चॅनेल्सची बिझिनेस वाढीची रेस म्हणजे तरुण नव्हे तर कुमार पिढीपासून ते म्हाताऱ्यांना चळ लावण्यापर्यंतची कुसंगत देत आहे. अर्थात काय घ्यायचं
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाशिवरात्री पर्यंतही महाराष्ट्रात गारवा टिकून राहण्याची शक्यता

           ‘ थंडी टिकूनच आहे ‘ विदर्भ वगळता महाराष्ट्रात अवकाळीचे वातावरण निवळले असुन पावसाची वा गारपीटीची शक्यता नाही. विदर्भात अजुन तीन दिवस ढगाळ वातावरणाची शक्यता
कविता

धुळकुंडा …

धुळकुंडा … कोण आमदार होईलकोण खासदार होईलकोणाचं तिकीट कटलकोणाला पक्ष पटल ..?? गावागावात सध्या जत्रा भरतातगप्पांच्या फैरी झडतात … पुरुष सभांना जातायनेत्यांची भाषण ऐकतायरॅलीत घोषणा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!