आयआयटी बॉम्बे, टाटा मेमोरियल केंद्र आणि इम्युनोॲक्ट यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या कर्करोगग्रस्त रुग्णांसाठीच्या भारतातील पहिल्या स्वदेशी जनुकीय उपचारप्रणालीचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई
अवकाळीचे वातावरण – शनिवार (ता. ६ ) ते मंगळवार (ता.९ एप्रिल ) म्हणजे गुढीपाडव्यापर्यंतच्या ४ दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात केवळ ढगाळ वातावरण राहून अगदीच तुरळक ठिकाणी
काय होतयं, चालतयं की अशी मानसिकता ठेवून हे युद्ध जिंकता येत नाही. कारण अशा मानसिकतेमुळे स्वतःमध्येच आपण गुतूंन पडू शकतो. त्यातून बाहेर येणे आवश्यक आहे.
या वर्षी सप्टेंबर महिन्यापूर्वीच जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने तसे केंद्र सरकारला आदेशच दिले आहेत. त्याचबरोबर आर्म्ड फोर्स स्पेशल पॉवर अॅक्ट हटविण्याचीही
दार उघडलं सोबती गेले वरतीजीवन निरर्थक झालंकधी सुने कडे तरकधी लेकी कडेघालवलंपरवड झाली सर्वांचीम्हणून,आश्रमाचं दार उघडलं…. ते होते सोबतीलासगळं घर पोसलं जायचंते गेल्यावरआता कोणी पोसायचंआपलं
कविवर्य रेंदाळकर साहित्य पुरस्कारासाठी ग्रंथ पाठविण्याचे आवाहन रेंदाळ , जि. कोल्हापूर – येथील कविवर्य ए. पां. रेंदाळकर वाचनालयाच्या वतीने २०२३ सालासाठी कविता , कादंबरी आणि
देशपातळीवर भाजपला काँग्रेस हा एक नंबरचा राजकीय शत्रू आहे. काँग्रेस पक्षाचे प्रत्येक गावात कार्यकर्ते व मतदारही आहेत. राहुल गांधी यांच्या कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर
2024 हे ‘निवडणूक वर्ष’ म्हणूनच जन्माला आले. या वर्षात 64 देशांतील निवडणुकांचा विचार करता जगाची जवळजवळ 50 टक्के लोकसंख्या त्यात सहभागी होणार असून सुमारे 200
सत्य स्वयंप्रकाशी असते. ते दाखवावे लागत नाही. तुकारामांची वाणी, त्यांचा भाव, त्यांचे आचरण खरे होते म्हणून तर. जगापासून लपले नाही. त्यांचा स्वतःवर विश्वास होता आणि
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406