📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 10, 2026
Home Page 309
मनोरंजन

माधुरी पवार – गौरव मोरेचे निसर्गाच्या सानिध्यात दिलखेचक नृत्य

https://www.instagram.com/madhuripawarofficial या माधुरी पवारच्या इंस्ट्रावर सध्या गौरव मोरे सोबतचे निसर्गाच्या सानिध्यात नृत्य गाजत आहे. यापूर्वी माधुरी आणि गौरवची केमिस्ट्री लंडन मिसळमध्ये पाहायला मिळाली होती. लंडनमध्ये
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वानर माकडांचा खेळ !

वानर आणि माकडांचा खेळ, हे लेखाचे शीर्षक वाचून हा लेख एखाद्या मदाऱ्यावर आहे की काय ? अशी आपल्याला शंका येईल. मात्र प्रत्यक्षात तसे नसून गेली
काय चाललयं अवतीभवती

रेमल चक्रीवादळाचा मान्सूनवर काय परिणाम होईल? 

महाराष्ट्रात अवकाळी, उष्णता, मान्सून, चक्री वादळाची स्थिती  मुंबईसह कोकणात मात्र कमाल तापमान ३४ तर किमान तापमान हे  २६ अंश सेल्सिअसच्या दरम्यानचे राहून  सरासरी तापमानापेक्षा ते
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जूनपासून बंधनकारक

1 एप्रिल 2024 पासून बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात पशुधनाची वाहतूक ईअर टॅगिंगशिवाय बंद आहे. तसेच 1 जून 2024 पासून ईअर टॅग नसलेल्या पशुधनाची बाजार समित्या, आठवडी
विशेष संपादकीय

राष्ट्रीयकृत बँका, रिझर्व्ह बँकेकडून केंद्राला भरघोस लाभांश

प्रा. नंदकुमार काकिर्डे यांचा विशेष आर्थिक लेख मार्च 2024 अखेर संपलेल्या आर्थिक वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बारा राष्ट्रीयकृत बँकांची नेत्रदीपक कामगिरी झाली असून त्यांनी केंद्र सरकारला
काय चाललयं अवतीभवती

लिहित्या हातांचा आधारवड : चंद्रकुमार नलगे

ज्येष्ठ साहित्यिक प्रा. चंद्रकुमार नलगे यांच्या साहित्य निर्मितीचा शताब्दी सोहळा २६ मे २०२४ ( रविवारी ) रोजी सायंकाळी पाच वाजता कोल्हापूर येथील शाहू स्मारक भवन
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

कायद्याच्या अभ्यासासाठी पाच वर्षाची गरज -धनजंय चंद्रचूड

बारावीनंतर एलएलबीच्या अभ्यासाचा कालावधी पाच वर्षांवरून तीन वर्षांवर आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सरन्यायाधीश न्या. धनजंय चंद्रचूड यांनी नाराजी व्यक्त
काय चाललयं अवतीभवती

पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अभ्यासक्रमात डॉ. अशोक कौतिक कोळी यांच्या ‘अशानं आसं व्हतं’ या ग्रंथाचा समावेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ या विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सवळा : माणदेशातील श्रमिकांचं जिणं मांडणारी कादंबरी

ही कादंबरी जशी परक्या मुलकात फडावर होणारी जगण्याची परवड लेखक कोणत्याही अभिनवेशाशिवाय मांडतो. तेवढ्या निराकार मनाने गावी शिक्षणासाठी म्हणून परक्याच्या घरी ठेवलेल्या मुलाच्या आश्रित कष्टमय
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकरी साहित्याचे स्वरूप, दिशा

अलिबाग येथे सहावे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन झाले होते. या संमेलनात भास्कर चंदनशिव यांनी केलेले अध्यक्षीय भाषण… अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406