📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 2, 2026
Home Page 309
कविता

शिकली सवरली..

💦 विवाह जमवणे ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे.. तेव्हा समाज जागृती व्हावी ह्या दृष्टीकोनातून सुभाष कासार यांनी मांडलेली रचना.. शिकली सवरली.. शिकली सवरली, हुशार
मुक्त संवाद

ओंजळीतील चाफा – आत्मशोधाचा नकाशा

व्यक्तिगत सुखापेक्षा समाजाच्या व्यापक चिंतनाची बैठक आपल्या जगण्याला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तुंग आणि सखोल अशा माणसांचा सहवास मिळणं गरजेचं आहे. रवीन्द्र दामोदर लाखे हेन्री
चलचित्र

कासव..एक ‘संघर्षयात्री’..!

पहिल्या दिवसापासून स्वतंत्र जीवन जगणारी आणि उभ्या आयुष्यात आई-वडिलांची भेट न होणारी कासवाची पिल्ले ही जगाच्या पाठीवर एकमेव असावीत. या स्वतंत्र जीवनासाठी त्यांना अन्य मांस
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

फळ व्यापाऱ्यांना एफएसएसएआय‘चा खबरदारीचा इशारा

फळे पिकवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कॅल्शियम कार्बाईडच्या वापरावरील प्रतिबंधाचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी एफएसएसएआय‘ने फळ व्यापाऱ्यांना दिला खबरदारीचा इशारा भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) फळांचे
मुक्त संवाद

तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं

तुकाराम म्हणतात, वैराग्य ही साधी सोपी गोष्ट नव्हे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना यासारख्या षड्रिपूंवर विजय मिळवावा लागतो. बरे ते राहू द्या, निदान जसे
सत्ता संघर्ष

मुंबईवर वर्चस्व कोणाचे ?

मुंबईतील सहापैकी तीन जागांवर भाजप लढत आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उत्तर – मध्य मुंबईतून अॅड. उज्ज्वल निकम आणि इशान्य मुंबईतून मिहीर कोटेजा
मुक्त संवाद

अंधारातील सावल्या – जॉन डिसोजा

कोरोना काळात सर्वाधिक बिकट परिस्थिती होती ती देहविक्री करणाऱ्या महिलांची. मात्र आपल्यातील माणुसकी जागृत ठेवत देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या जॉन डिसोजा यांनी या काळात
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्यपुरस्कार 2024 जाहीर

नेज ( ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर ) येथील स्फूर्ती साहित्य संघाच्या वतीने कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या श्रीशब्द काव्य पुरस्कार 2024 ची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ओल अनमोल आवानओल ग्रंथाविषयी…

‘ओल अनमोल आवानओल’ ग्रंथाविषयी अजय कांडर १९९० च्या पिढीतील महत्त्वाचे कवी. त्यांच्या ‘आवानओल’ या कवितासंग्रहातील कविता कृषिजन संस्कृतीतील बायांच्या भोगवट्याची वेदना – दुःख, भावविश्व मांडते
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाची काहिली वाढणार ! ‘मान्सून वेळेआधी पोहोचणार

‘उन्हाची काहिली वाढणार!,’ ‘मान्सून वेळेआधी पोहोचणार!’ अंदमान ते केरळाकडे होणारी मान्सूनची वाटचाल सुद्धा वेगाने होवुन २८ ते ३ जून दरम्यानच्या कोणत्याही दिवशी मान्सून केरळ मध्ये
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406