📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 31, 2026
Home Page 309
मुक्त संवाद

तुका म्हणे करूनि दावी । त्याचे पाय माझे जीवीं

तुकाराम म्हणतात, वैराग्य ही साधी सोपी गोष्ट नव्हे. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, वासना यासारख्या षड्रिपूंवर विजय मिळवावा लागतो. बरे ते राहू द्या, निदान जसे
सत्ता संघर्ष

मुंबईवर वर्चस्व कोणाचे ?

मुंबईतील सहापैकी तीन जागांवर भाजप लढत आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उत्तर – मध्य मुंबईतून अॅड. उज्ज्वल निकम आणि इशान्य मुंबईतून मिहीर कोटेजा
मुक्त संवाद

अंधारातील सावल्या – जॉन डिसोजा

कोरोना काळात सर्वाधिक बिकट परिस्थिती होती ती देहविक्री करणाऱ्या महिलांची. मात्र आपल्यातील माणुसकी जागृत ठेवत देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्न सोडवणाऱ्या जॉन डिसोजा यांनी या काळात
काय चाललयं अवतीभवती

श्रीशब्द काव्यपुरस्कार 2024 जाहीर

नेज ( ता. हातकणंगले, जि.कोल्हापूर ) येथील स्फूर्ती साहित्य संघाच्या वतीने कै. सत्यभामा भगवंत पोतदार यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या श्रीशब्द काव्य पुरस्कार 2024 ची
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ओल अनमोल आवानओल ग्रंथाविषयी…

‘ओल अनमोल आवानओल’ ग्रंथाविषयी अजय कांडर १९९० च्या पिढीतील महत्त्वाचे कवी. त्यांच्या ‘आवानओल’ या कवितासंग्रहातील कविता कृषिजन संस्कृतीतील बायांच्या भोगवट्याची वेदना – दुःख, भावविश्व मांडते
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

उन्हाची काहिली वाढणार ! ‘मान्सून वेळेआधी पोहोचणार

‘उन्हाची काहिली वाढणार!,’ ‘मान्सून वेळेआधी पोहोचणार!’ अंदमान ते केरळाकडे होणारी मान्सूनची वाटचाल सुद्धा वेगाने होवुन २८ ते ३ जून दरम्यानच्या कोणत्याही दिवशी मान्सून केरळ मध्ये
विशेष संपादकीय

फिंटरनेट – भविष्यातील क्रांतीकारी वित्तीय प्रणाली !

स्वित्झर्लंड मधील बीआयएस या मध्यवर्ती बँकेने ‘बहुस्तरीय आर्थिक परिसंस्था’ ( मल्टीपल फायनान्शियल इकोसिस्टीम्स) एकमेकांशी जोडून ‘फिंटरनेट’ सारखी अत्याधुनिक सार्वत्रिक डिजिटल वित्तीय प्रणाली कार्यान्वित करण्याची योजना
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२ आणि २०२३ साठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन गडचिरोली जिल्ह्यातील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय पुरस्कार २०२२
काय चाललयं अवतीभवती

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन बार्शी (जि. सोलापूर) येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास ‘मेघदूत’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या
काय चाललयं अवतीभवती

77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन

कान महोत्सव, फ्रान्स येथील 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या विविध विभागांमधील अधिकृत निवडीमुळे भारतासाठी हे वर्ष जादूमय ठरले असून, या महोत्सवातील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन करण्यात
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!