📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 7, 2026
Home Page 309
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ऊसतोडणी कामगार अन् म्हंकाळीच्या संघर्षाची माणदेशी कथा

माणदेशी माणसांचा बहुदा मेंढपाळ हा त्यांचा मुख्य व्यवसाय परंतु याचबरोबर ऊसतोडी कामगारसुद्धा या माणदेशी मातीमध्ये आहेत याची जाणीव ‘सवळा’ पुस्तक वाचून झाली. या पुस्तकामध्ये वापरलेली
मुक्त संवाद

देहविक्रीचं जग

चेहऱ्याला रंगरंगोटी करून दिवस रात्र २४ तास मनाविरुद्ध देहविक्रीच्या तयारीत असलेल्या महिलांच्या वेदनेचं जगणं खरं, की ‘यांच्यामुळे समाज बरबाद झाला’ म्हणणाऱ्या पांढरपेशी वर्गाचं जगणं खरं
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मलबार पालक अष्टपैलू पालेभाजी

अनेक पालेभाज्या आपल्या आसपासच असतात, पण त्याच्याबद्दल फारशी माहिती नसल्याने आपण त्याचा वापर करत नाही. अशीच एक पालेभाजी मलबार पालक. डॉ. मानसी पाटील, मोबाईल –
सत्ता संघर्ष

घोषणा आणि वल्गना…

इंदिरा गांधींनी १९७१च्या निवडणुकीत ‘गरिबी हटाव’ची घोषणा केली. काँग्रेसच्या अनेक पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना दरवेळी गरिबी हटवणार अशी पुंगी वाजवली. काँग्रेसच्या काळात पन्नास वर्षांत
विश्वाचे आर्त

साधनेची लढाई नेमकी कशासाठी ?

साधनेतून स्वतःची ओळख करून घ्यायची असते अन् स्वतः आत्मज्ञानी व्हायचे असते. जीवन जगताना ही जाणिव सदैव राहावी यासाठी साधना आहे. अनुभुती घेऊन जीवन सुखकर करण्यासाठी
मुक्त संवाद

संस्कृतीची ‘दहशत’ स्त्रीलाच का ?

मैत्रिणींनो, या खोट्या सौंदर्याच्या कल्पनेतून आपण बाहेर पडायला हवं. ‘उठ वेड्या, तोड बेड्या’ म्हणून तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तरीही फुलांच्या माळा समजून या गुलामीच्या साखळदंडांना अंगावर
मनोरंजन

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात उष्णतेची लाट सदृश स्थिती

रविवारी ( दि.१९ मे) अंदमानवर पोहोचलेल्या मान्सूनची आगेकूच कायम असुन बंगालच्या उपसागरात आठवड्यादरम्यान कदाचित चक्रीवादळाच्या बीज-रोवणीही होवु शकते असे वाटते. अर्थात त्यासंबंधीचे चित्र अजुन स्पष्ट
मुक्त संवाद

आठवणी साठवलेली उन्हाळ्याची सुट्टी

सुट्टी कधी संपायची ते कळायचेच नाही.. छोट्या छोट्या गोष्टीत आभाळभर आनंद मिळायचे ते दिवस आता नाहीत याची खंत वाटते..पण त्या साठवलेल्या, जपलेल्या सुखाच्या अक्षय आठवणी
कविता

शिकली सवरली..

💦 विवाह जमवणे ही अतिशय गंभीर समस्या बनली आहे.. तेव्हा समाज जागृती व्हावी ह्या दृष्टीकोनातून सुभाष कासार यांनी मांडलेली रचना.. शिकली सवरली.. शिकली सवरली, हुशार
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406