📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
August 21, 2026
Home Page 309
काय चाललयं अवतीभवती

आपटे वाचन मंदिरातर्फे साहित्यकृती पुरस्कार जाहीर

डॉ. घनश्याम बोरकर यांच्या कालजयी या काव्यसंग्रहास इंदिरा संत उत्कृष्ट काव्यसंग्रह पुरस्कार व अभग बंग यांच्या या जीवनाचे काय करु?… आणि निवडक या साहित्यकृतीस उत्कृष्ट
विशेष संपादकीय

किर्लोस्कर कुटुंबातील न्यायालयीन “दंद्व टोकाचे !

भारतातील यशस्वी उद्योग समूहांमध्ये पुण्यातील किर्लोस्कर उद्योग समूहाचे नाव आदराने घेतले जाते. लक्ष्मणराव काशिनाथ किर्लोस्कर हे समूहाचे संस्थापक. त्यांच्यानंतर शंतनुराव किर्लोस्कर यांनी त्याची धुरा सांभाळली.
मनोरंजन

डॉकवर्क – इन – प्रोग्रेस लॅबसाठी निवडलेल्या प्रकल्पांची घोषणा

डॉक फिल्म बाजार 2024 च्या पहिल्या आवृत्तीत  एनएफडीसी  ने डॉकवर्क – इन – प्रोग्रेस लॅबसाठी निवडलेल्या प्रकल्पांची केली घोषणा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2024 (MIFF)सोबत चालणाऱ्या
काय चाललयं अवतीभवती

वळवाच्या सरींची शक्यता

‘रेमल ‘ चक्रीवादळाच्या अवशेषाच्या परिणामा मुळे वातावरणीय घडामोडीतून, जरी मान्सून सरासरी तारखेच्या दोन दिवस अगोदर देशाच्या प्रवेशद्वाराजवळ म्हणजे केरळाच्या टोकावर ३० मे रोजी पोहोचला. माणिकराव
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना

सागरेश्वर अभयारण्यात प्राणीगणना सांगली : कोल्हापूर वन्यजीव विभागामार्फत सागरेश्वर अभयारण्यात 22 मे (बुध्द पौर्णिमा) रोजी अभयारण्यातील 8 पाणस्थळावर प्राणीगणना कार्यक्रम घेण्यात आला. या प्राणीगणना कार्यक्रमात
संशोधन आणि तंत्रज्ञान

ट्रोलींग कायद्याने बंद करण्याची गरज

ट्रोलिंगची तशी सरळधोपट व्याख्या नाही. परंतु ट्रोलींग म्हणजे भ्रामक आणि व्यत्यय आणणार ऑनलाईन वर्तन, ज्यात लोकांना जाणीवपूर्वक उत्तेजन आणि त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषमुलक शेरेबाजी
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

धरणे भरूनही पाणी टंचाई !

पूर्ण क्षमतेने भरलेली धरणे उन्हाळ्यात कोरडी पडण्यामागे आणखी एक महत्त्वाचे कारण आहे. हे कारण अनेकांच्या लक्षात आले आहे. मात्र ही समस्या दूर करण्यासाठी फारसे प्रयत्न
मुक्त संवाद

पुरुष घरचा आणि बाहेरचा सारखाच

दुर्दैवाने देहविक्री व्यवसायात गेलेल्या मुलीने देहविक्री करून घरी पैसा दिलेला चालतो; पण ती मुलगी परत घरी आलेली चालत नाही. असं सांगताना तोंडातलं पान पचकन थुंकत
विश्वाचे आर्त

ब्रह्मसंपन्नतेच्या स्वप्नपूर्तीसाठी…

बाबा महाराज आर्वीकर म्हणतात, ध्यान ही करावयाची गोष्ट नव्हे. सप्रेम ज्ञानच साधकाला, भक्ताला ध्यानारूढ करते शुष्कज्ञान नव्हे ! ध्यान सुरु झाले म्हणजे ज्ञान व ध्यान
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मान्सून केरळात आदळला

‘ मान्सून केरळात आदळला ‘ मान्सूनचे केरळातील आगमनानंतर मुंबईसह कोकण वगळता महाराष्ट्रातील खान्देश, विदर्भ, मराठवाड्यासहित उर्वरित महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात, शनिवारी ( दि. १ जून) ते
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406