भीती वाटणे हा मनाचा स्थायीभाव आहे पण जेव्हा भितीचे काळजी आणि चिंतेत रूपांतर होते त्यावेळी आपल्या सुखाला ग्रहण लागतं. म्हणून भितीचे व्यवस्थापन करणं प्रत्येकालाच जमलं...
सकारात्मक जीवनशैलीचे महत्त्व सर्वांनाच माहीत आहे. पण तरीसुद्धा आपण तसा विचार सतत करू शकत नाही. यावर उपाय कसा काढायचा ? सकारात्मक उर्जेने आयुष्य कसे भरून...
स्वतःला कधी कमी लेखू नका. स्वतःला ओळखायला शिका. यातच तुमची प्रगती दडली आहे. स्वतःच्या कौशल्यावर, क्षमतेवर विश्वास ठेऊन कामाला लागा यश तुमच्या हातात आहे….सविस्तर ऐकण्यासाठी...
सकारात्मक राहण्याची कला या विषयावर रवींद्र खैरे यांचे विचार ऐकण्यासाठी करा ऑडिओ क्लिपवर क्लिक…. रवींद्र खैरे, मोबाईल 9637210599 r.s.khaire@gmail.com...
कधीतरी दोन-तीनदा ती व्यक्ती नैराश्यातून जगावेच वाटत नाही किंवा तत्सम वाक्ये जेव्हा बोलते तेव्हाच जवळच्या व्यक्तिने जर तिला सकारात्मक काही सांगितले तर कदाचित बाजू पलटू...