अमरावती – मराठा सेवा संघ प्रणित जगद्गुरु तुकोबाराय साहित्य परिषद शाखा अमरावती यांच्या वतीने गुरुवारी ( ता. २८ नोव्हेंबरला) महात्मा फुले पुण्यतिथीच्या पर्वावर श्री क्षेत्र...
कवयित्री आपल्या सख्यांना जपून राहण्याचा संदेश देते. बाईच बाईची शत्रू असते हे कटु सत्य ही उघड करते. नको त्या गोष्टींचा विचार सोडून देवून नियतीवर विश्वास...
मुलांचे भावविश्व समृद्ध करणारा कथासंग्रह – बाबांची सायकल मुलांच्या सामाजिक पर्यावरणातले व त्यांच्या भावविश्वातले विषय घेऊन त्यांच्या मनामध्ये निसर्गाविषयी प्रेम निर्माण करण्याचा ध्यास आहे. निवडक...
प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली असे संबोधते. एकमेकाचे चरण स्पर्श करते. एकमेकांना आधार देते. आपल्याबरोबर आपल्या सहकार्यांचीही काळजी घेते. या पाचही पालख्यांचा कुणी नेता नसतो. कुणी...
डॉ. रवींद्र शोभणे म्हणतात “माणसाच्या राक्षसी हव्यासापोटी निसर्गाचे होणारे विद्रुपीकरण आणि त्याचे भीषण परिणाम म्हणून निसर्गाने माणसावर उगवलेला अनेकार्थी सूड असा व्यापक आणि भविष्यलक्षी आशय...
‘एलियन आला स्वप्नात’ हा आगळावेगळा आणि अद्भूतरम्य असा, बालवाचकांना निरामय आनंद देणारा कवितासंग्रह आहे. शब्दांच्या करामती, रंजकतेचा ध्यास, आनंदाची पेरणी व जिज्ञासातृप्ती करणारी भावाभिव्यक्ती या...
आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत. समकालिन आभासी व प्रत्यक्ष वास्तव...
मुलुंड येथील केळकर वझे महाविद्यालयातील प्रा. अमोल पवार यांनी डॉ श्रीकांत पाटील (कोल्हापूर ) यांच्या झाडोरा या बालकवितासंग्रहावर लिहिलेले पुस्तक परीक्षण. जंगलातील औषधी गुणधर्म असणाऱ्या...
तारणहार मधील बहुसंख्य कथा या एकाच शब्दाच्या शीर्षकाच्या आहेत. चिमणीचं घर आणि मनाचा फुलोरा या दोन कथा त्याला अपवाद आहेत. संग्रहातील १५ ही कथा वाचत...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406