April 3, 2025
Home » Nashik

Nashik

काय चाललयं अवतीभवती

शेवगांव येथे होणाऱ्या पक्षिमित्र संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ अनिल माळी

३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन शेवगांव येथे,संमेलन अध्यक्षपदी डॉ.अनिल माळी यांची निवड अमरावती : येथे या वर्षीचे ३७ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगांव...
काय चाललयं अवतीभवती

‘साहित्यकणा’ संस्थेला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान

नाशिक : साहित्यकणा फाउंडेशनतर्फे ९ फेब्रुवारीला होणाऱ्या अकराव्या एकदिवसीय भव्य राज्यस्तरीय साहित्य संमेलनाला महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे दोन लाखाचे अनुदान मिळाले असल्याची माहिती...
काय चाललयं अवतीभवती

साहित्यकणा फाउंडेशन संस्थेतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

नाशिक – महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशनच्यावतीने साहित्यकृतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत. यासाठी ०१ जानेवारी २०२४...
काय चाललयं अवतीभवती

नाशिकजवळ घोरपडीच्या  781 पुरुष प्रजनन अवयव जोडी आणि 19.6 किलो मृदू प्रवाळ जप्त

डीआरआयने नाशिकजवळ घोरपडीच्या  781 पुरुष प्रजनन अवयव जोडी (हत्था  जोडी )आणि 19.6 किलो मृदू प्रवाळ (इंद्रजाल) केले जप्त मुंबई – वन्यजीव तस्करांची एक टोळी हत्था...
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मोहाडी येथे मार्चमध्ये ११ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन

ज्येष्ठ साहित्यिक भानू काळे संमेलनाध्यक्ष तर नाना पाटेकर करणार उद्घाटन नाशिक – कल्पनाविश्वात रमणार्‍या आभासी शेतीसाहित्याची शेतीमधल्या प्रत्यक्ष उद्यमीतेच्या उत्क्रांतशील वास्तवाशी नाळ जोडण्यासाठी, सांप्रत शेती...
काय चाललयं अवतीभवती

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कारासाठी कवितासंग्रह पाठविण्याचे आवाहन नाशिकः कवी संदीप जगताप व व्याख्याते, लेखक प्रा. जावेद शेख यांच्या प्रेरणेने राज्यस्तरीय लोककवी विठ्ठल वाघ काव्य...
काय चाललयं अवतीभवती

साहित्यकणा फाउंडेशनतर्फे साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

महाराष्ट्रातील उत्कृष्ठ साहित्यकृतीचा गौरव करावा आणि प्रोत्साहन द्यावे या उद्देशाने नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशन संस्थेने विविध पुरस्कार देण्याचे योजिले आहे, अशी माहिती अध्यक्ष संजय गोराडे...
काय चाललयं अवतीभवती

अक्षरबंध फाउंडेशनचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, वीणा रारावीकर, राजेंद्र उगले, प्रसाद ढापरे, डॉ.स्मिता दातार, डॉ. राजेंद्र राऊत यांच्या साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर शं.क.कापडणीस यांना जीवनगौरव...
मुक्त संवाद

करना है, कुछ करके दिखाना है…

आजच्या तरूणाईपुढे आदर्शांचा मानदंड उभ्या करणार्‍या या बुलंद माणसाचे हे प्रेरक चरित्र प्रत्येकाने वाचायला हवे. हे पुस्तक वाचून स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तीन इव्हेंटची...
मुक्त संवाद

महाराष्ट्राची दुर्गपंढरी – एक विक्रम वारी

किल्ल्यांनी आपल्याला किती द्यावं – किती सोसावं ! पण हजारो वर्षांचा वारसा जपण्यासाठी, त्यांच्याशी कृतज्ञ राहण्यासाठी आपण त्या गडांना काय दिलं ? ‘राकट देशा, कणखर...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!