April 20, 2026
Home Page 14
विशेष संपादकीय

मतदार तुम्ही, मत आमचे !

मतपत्रिका कोरी घ्या, नाहीतर नोकरीला मुकाल, ही ओळ वाचली आणि क्षणभर वाटले की आपण एखाद्या जुन्या काळातील कथेत प्रवेश केला आहे की काय ! जणू
सत्ता संघर्ष

शरद पवार एक अजब रसायन…

स्टेटलाइन – बारामतीत दोन आठवडे रोज हजारो लोक त्यांना भेटत होते. सकाळी सहा वाजल्यापासून लोकांच्या झुंडीच्या झुंडी गोविंद बागमधे येत होत्या. पवारसाहेब कधी हातात काठी
विश्वाचे आर्त

ज्ञानेश्वरीतील ‘सलगी’चे सुंदर तत्त्वज्ञान

भक्तीचा हा मार्ग अत्यंत सहज आणि सुंदर आहे. येथे तत्त्वज्ञानाचे कठीण विचार नाहीत, गुंतागुंतीच्या साधना नाहीत. येथे फक्त प्रेम आहे, ओढ आहे आणि आपलेपणा आहे.
काय चाललयं अवतीभवती

कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच ‘ नाटकाचा 13 रोजी मुंबई येथे विशेष प्रयोग

निमंत्रित मान्यवरांच्या उपस्थितीत प्रयोगानंतर नाटकावर चर्चा मुंबई – कवी अजय कांडर यांच्या ‘युगानुयुगे तूच ‘ या दीर्घ कवितासंग्रहावर सादर होत असलेले ‘युगानुयुगे तूच ‘ याच
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

हवामान बदलाचा शेतीवर घाव : उत्पादन निम्म्यावर येण्याची भीती

विविध पिकांच्या उत्पादकतेवर तापमानवाढीची सुनामी गेल्या काही दशकांतील हवामानाच्या आकडेवारीचा अभ्यास केल्यास तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे स्पष्ट दिसते. या वाढत्या तापमानाचा आणि बदलत्या मान्सून
मुक्त संवाद

कविता म्हणजे राजकीय कृती ! ‘साक्षात’ कार्यक्रमात रंगली विचारांची ठिणगी

संभाजीनगर ‘साक्षात’ मधील लक्षवेधी साक्षात वृत्तांत ! आपण डावे आहोत हे पुन्हा पुन्हा सांगायची कवी लेखकाला गरज भासू नये कारण निखळ माणूस म्हणून जगणारा डावाच
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय शब्दांगण साहित्य पुरस्कार २०२५ साठी आवाहन

चंद्रपूर – जिल्ह्यातील शब्दांगण बहुउद्देशीय ज्ञान प्रबोधिनी संस्थेतर्फे यावर्षी राज्यस्तरीय शब्दांगण पुरस्कार २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. मागील सोळा वर्षापासून हे मानाचे पुरस्कार देण्यात
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर वेब स्टोरी

उजेडाच्या वाटेवर प्रदर्शनाला मुदतवाढ

प्रदर्शनाला मुदतवाढ मंगळवार १० आणि बुधवार ११ मार्च रोजी हे प्रदर्शन खुले राहील. महाराष्ट्र राज्य महिला आयोगातर्फे भरवण्यात आलेले प्रसिद्ध छायाचित्रकार, अभ्यासक, लेखक संदेश भंडारे
काय चाललयं अवतीभवती

अनंता सूर यांच्या कोंडमारा कथासंग्रहाला पथदर्शी साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर

अनंता सूर हे विदर्भातील सामाजिक जाणिवांचे महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. वाताहात, भोगवाट, हेळसांड यानंतर आता त्यांचा ‘कोंडमारा’ हा बारा कथा असलेला चौथा कथासंग्रह प्रसिद्ध
सत्ता संघर्ष

अर्थसंकल्प ७ लाख कोटींचा, कर्ज ११ लाख कोटी

विधानभवनातून …. आणखी एक गमतीदार चर्चा ऐकायला मिळाली. मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या खात्यांमधे फरक आहे व असणारच. मुख्यमंत्र्यांकडे तगडी खाती आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात ४७
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!