April 22, 2026
Home Page 28
मुक्त संवाद

भ्रमणध्वनीचा अतिवापर : वाढता धोका !

स्मार्टफोनमुळे माहिती तंत्रज्ञानाने झपाट्याने प्रगती केली. एका क्लिकवर जगातील कोणतीही माहिती उपलब्ध होऊ लागली. पर्यटन, आरोग्य, औषधे, शेती, शिक्षण, उद्योग, रोजगार, राजकारण, मनोरंजन – सर्व
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ अॅप डाउनलोड करून डिजिटल शेतीचा भाग व्हावे

सिंधुदुर्गनगरी :- शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप लाँच केले आहे.
काय चाललयं अवतीभवती

विद्रोहा बरोबर प्रेमाचाही गारवा !

साहित्य संगीत संमेलनातील कविसंमेलन बहरले राजापूर, दोडामार्ग ते वैभववाडी दूरच्या भागातील कवींचीचा सहभाग कणकवली : शहरात आयोजित करण्यात आलेल्या दुसऱ्या साहित्य – संगीत संमेलनातील कविसंमेलन
विश्वाचे आर्त

…ही जाणीव टिकवणे म्हणजे खरी मुक्ती

शारदीयेचिये प्रवेशीं । अभ्रें जिरती आकाशीं ।मग ग्रीष्मांतीं जैशीं । निगती पुढती ।। १६२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ – शरद ऋृतुच्या आरंभी ज्याप्रमाणें
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानवेड्याची शोधयात्रा : अनुभव, थरार आणि आत्मभान

एका रानवेड्याची शोधयात्रा – पुस्तक परिचय कृष्णमेघ कुंटे हे मदुमलाईच्या जंगलात पूर्णपणे एक वर्ष राहिले. ऑगस्ट ९४ ते जुलै ९५ या काळात ते तिथे राहिले.
विश्वाचे आर्त

जे मोजदादीपलीकडे आहे, तेच खरे सत्य

तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
सत्ता संघर्ष

विलिनीकरण रोखणारे नायक की खलनायक ?

स्टेटलाइन – जुलै २०२३ मधे अजित पवार बंडाचा झेंडा फडकावून चाळीस आमदारांसह भाजपसोबत जाऊन सत्तेत सहभागी झाले तरी त्यांनी काकांबरोबरचे संबंध तोडले नव्हते. कुटुंबात एकमेकांच्या
विश्वाचे आर्त

काळाला ओळखतो, तो काळाच्या गुलामगिरीतून होतो मुक्त

जै चोकडिया सहस्त्र जाये । तैं ठायेठावो विळुचि होय ।आणि तेसेंचि सहस्त्रे भरियें पाहें । रात्री जेथ ।। १५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर

गावाकडची गोष्ट…

कोल्हापूर ः ‘गावगाडा’ (त्रिं. ना. आत्रे), ‘आमचा गाव बदलापूर’ (ना. गो. चाफेकर), ‘गावगाडा… शतकानंतर’ (अनिल पाटील-सुर्डीकर), ‘कोसळता गावगाडा’ (उल्का महाजन) ते ‘गावकळा’ (लक्ष्मण महाडिक) आणि
काय चाललयं अवतीभवती

अनुवादातून राष्ट्रजोडणीचा संदेश देणारे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन पुण्यात

पुणे : “विश्वव्यापी संपर्काचा खरा मंत्र म्हणजे अनुवाद” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने यंदाचे राष्ट्रभक्ती साहित्य संमेलन अनुवाद विषयाला समर्पित
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!