April 19, 2026
Home Page 6
काय चाललयं अवतीभवती

सरहद संस्थेच्यावतीने ज्योतिरादित्य शिंदे यांना महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार

दिल्ली: महाराजा यशवंतराव होळकर यांच्या 250 व्या जयंती वर्षानिमित्त विशेष “महाराजा यशवंतराव होळकर राष्ट्रगौरव पुरस्कार” भारत सरकारचे केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य माधवराव शिंदे यांना प्रदान करण्यात
चलचित्र फोटो फिचर विशेष संपादकीय वेब स्टोरी

विविधतेत एकता – भारताच्या भाषांचा नव्याने संगम

भाषा फक्त शब्दांची रचना नाही, ती संस्कृती, विचारप्रवाह आणि ओळख आहे. भारतात विविधतेतून एकता घडवण्याचा प्रयत्न करणारं ‘आंतरभारती’ हे स्वप्न आता डिजिटल युगात प्रत्यक्षात उतरवण्याची
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

पवित्र पोर्टलद्वारेच सहाय्यक प्राध्यापक भरती करण्याची डॉ. संजय खडक्कार यांची मागणी

अकोला : राज्यातील अनुदानित महाविद्यालयांमधील सहाय्यक प्राध्यापक भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक, निष्पक्ष आणि गुणवत्ताधारित व्हावी यासाठी शालेय शिक्षणातील ‘पवित्र पोर्टल’च्या धर्तीवरच ही भरती राबविण्यात यावी,
विश्वाचे आर्त

कुलालाच्या मनातून उमटलेली सृष्टी : ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञान

ज्ञानदेव सांगतात की, काहीही ‘आपोआप’ घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, एक विचार असतो, एक नियोजन असते. जशी मडकी आपोआप जमिनीतून बाहेर येत नाहीत,
पर्यटन

बर्फाच्या साम्राज्यातील रोमांचकारी सफर : देनाली नॅशनल पार्कचा अद्भुत अनुभव

अलास्काचं खास आकर्षण देनाली नॅशनल पार्क एका भटक्याची डायरीअमेरिकेच्या अलास्का राज्यातील Denali National Park हे निसर्गाचं विराट आणि थक्क करणारं रूप अनुभवण्याचं एक अद्वितीय ठिकाण
सत्ता संघर्ष

आसाममधे सरमा विरूध्द गोगोई….

स्टेटलाइन – इशान्येकडील राज्यात आसाममधील सत्ता संघर्ष नेहमीच केंद्रस्थानी राहिलेला आहे. आसाममधे येत्या नऊ एप्रिल या एकाच दिवशी १२६ जागांसाठी विधानसभेची निवडणूक होत असून भाजपा
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

भाषा म्हणजे पूल: जगाशी जोडणारा शब्दांचा प्रवास

नव्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम जाणवणारी गोष्ट म्हणजे भाषा. शब्द समजत नाहीत, संवाद अडखळतो आणि आपण जणू एखाद्या अनोळखी जगात हरवून जातो. पण हाच अनुभव
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार मुंबई – राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन-पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक आणि विकासात्मक अशी दोन्ही कामे
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर साहित्य मंच गारगोटीचे साहित्य पुरस्कार – 2025 जाहीर

कोल्हापूर – गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग. गुरव यांनी जाहीर केले. यंदाच्या
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

नवी भाषा शिकायची आहे ? योग्य उद्दिष्टे ठेवा, कौशल्यांचा समतोल साधा

नवी भाषा शिकणे म्हणजे केवळ काही शब्द पाठ करणे किंवा व्याकरण समजून घेणे इतकाच मर्यादित विषय नाही. ती एक मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक प्रक्रिया आहे.
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!