April 19, 2026
Home Page 7
सत्ता संघर्ष

जनगणना झाली की बदलणार राजकीय नकाशा ?

भारतीय राज्यघटनेने ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ या तत्त्वावर लोकशाहीची पायाभरणी केली असली तरी प्रत्यक्षात मतदारसंघांच्या रचनेत लोकसंख्येतील बदलांचा परिणाम पूर्णपणे दिसून येत नाही.
फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

फ्लेमिंगो-क्रेनची मनोवेधक शिस्त : कच्छच्या जलभूमीचे जागतिक मंचावर कौतुक

गुजरातमधील Kutch या विशाल खाऱ्या रणप्रदेशात निसर्ग कधी कधी अशी दृश्ये घडवतो की ती केवळ डोळ्यांनी पाहण्यापुरती नसतात, तर जगाला निसर्गाची अद्भुत समतोल व्यवस्था सांगून
मुक्त संवाद शिवाजी महाराज यांचे एक गुरू मौनी महाराज

ताराराणींच्या विचारातून उलगडणारे स्वराज्याचे तत्त्वज्ञान

“भिक मागून कधी राजा होत नसतो” हे केवळ इतिहासातील एक वाक्य नाही; ते स्वराज्याच्या आत्म्याला दिशा देणारे तत्त्व आहे. स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि कर्तृत्व यांच्या आधारावर
काय चाललयं अवतीभवती फोटो फिचर

‘डब्लूटीओ’च्या मंत्रिपरिषदेत भारताला मर्यादित यश

ब्राझीलच्या भूमिकेने अमेरिकेला दाखवून दिले ‘हम किसीसे कम नहीं’. यामुळे परिषदेचे चित्रच बदलले. आता डिजिटल व्यापारातील ‘मॉरेटोरियम’ कालावधी संपला आहे. भारतासह इतर सदस्य देश डिजिटल
मुक्त संवाद

अरसड: अस्वस्थ करणारी कादंबरी

वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून प्रेक्षक सुन्न मनाने बाहेर पडावा
गप्पा-टप्पा चलचित्र फोटो फिचर शेती पर्यावरण ग्रामीण विकास

कैरी आणि आंबा: आरोग्यासाठी कसा फायदेशीर ?

उन्हाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते ‘फळांचा राजा’ आंब्याचे. बाजारात कैरी आणि आंबे मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. मात्र, आयुर्वेदानुसार कैरी आणि आंबा या
संशोधन आणि तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षा, शिक्षण

वाचककेंद्री पत्रकारिता : जगातील माध्यमांनी शोधलेले नवे सूत्र

डिजिटल युगाने पत्रकारितेच्या पारंपरिक चौकटीला मोठे आव्हान दिले आहे. वाचकांकडे माहितीचे असंख्य स्रोत उपलब्ध असताना केवळ बातम्या देणारी पत्रकारिता पुरेशी राहिलेली नाही. त्यामुळे जगभरातील अनेक
सत्ता संघर्ष

विरोधक निष्प्रभ, भाजपाचे मित्र पक्ष हतबल

 विधान भवनातून : स्टेटलाइन –  महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्तेला घाम फोडणारे प्रसंग घडतात, विरोधक सरकारला धारेवर धरतात आणि सत्ताधारी पक्षांतील अंतर्गत संघर्षही उघड होतात—अशी अपेक्षा
संशोधन आणि तंत्रज्ञान स्पर्धा परीक्षा, शिक्षण

डिजिटल युगातील नवी पत्रकारिता : वाचकांच्या गरजांभोवती फिरणारे माध्यमविश्व

डिजिटल क्रांतीमुळे माहितीचा वेग वाढला, पण विश्वास आणि बांधिलकी मात्र कमी होत चालली आहे. अशा वेळी पत्रकारितेसमोर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो—वाचकांना नेमके काय हवे
पर्यटन

निर्मनुष्य दिन नववर्षाचा अद्भुत सण : बालीतील ‘नेपी डे’ जगाला देतो शांततेचा संदेश

नवीन वर्षदिन ‘निर्मनुष्य दिन’ बालीमध्ये नवीन वर्ष मार्च-एप्रिलपासून सुरू होतं. नववर्षाचा पहिला दिवस ‘नेपी’ या नावाने ओळखला जातो. या दिवसाची खासियत म्हणजे हा दिवस त्यांचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!