भारतीय राज्यघटनेने ‘एक व्यक्ती, एक मत, एक मूल्य’ या तत्त्वावर लोकशाहीची पायाभरणी केली असली तरी प्रत्यक्षात मतदारसंघांच्या रचनेत लोकसंख्येतील बदलांचा परिणाम पूर्णपणे दिसून येत नाही.
गुजरातमधील Kutch या विशाल खाऱ्या रणप्रदेशात निसर्ग कधी कधी अशी दृश्ये घडवतो की ती केवळ डोळ्यांनी पाहण्यापुरती नसतात, तर जगाला निसर्गाची अद्भुत समतोल व्यवस्था सांगून
“भिक मागून कधी राजा होत नसतो” हे केवळ इतिहासातील एक वाक्य नाही; ते स्वराज्याच्या आत्म्याला दिशा देणारे तत्त्व आहे. स्वाभिमान, आत्मनिर्भरता आणि कर्तृत्व यांच्या आधारावर
ब्राझीलच्या भूमिकेने अमेरिकेला दाखवून दिले ‘हम किसीसे कम नहीं’. यामुळे परिषदेचे चित्रच बदलले. आता डिजिटल व्यापारातील ‘मॉरेटोरियम’ कालावधी संपला आहे. भारतासह इतर सदस्य देश डिजिटल
वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून प्रेक्षक सुन्न मनाने बाहेर पडावा
उन्हाळा सुरू झाला की सर्वांना वेध लागतात ते ‘फळांचा राजा’ आंब्याचे. बाजारात कैरी आणि आंबे मोठ्या प्रमाणावर दिसू लागतात. मात्र, आयुर्वेदानुसार कैरी आणि आंबा या
डिजिटल युगाने पत्रकारितेच्या पारंपरिक चौकटीला मोठे आव्हान दिले आहे. वाचकांकडे माहितीचे असंख्य स्रोत उपलब्ध असताना केवळ बातम्या देणारी पत्रकारिता पुरेशी राहिलेली नाही. त्यामुळे जगभरातील अनेक
डिजिटल क्रांतीमुळे माहितीचा वेग वाढला, पण विश्वास आणि बांधिलकी मात्र कमी होत चालली आहे. अशा वेळी पत्रकारितेसमोर एक मूलभूत प्रश्न उभा राहतो—वाचकांना नेमके काय हवे
नवीन वर्षदिन ‘निर्मनुष्य दिन’ बालीमध्ये नवीन वर्ष मार्च-एप्रिलपासून सुरू होतं. नववर्षाचा पहिला दिवस ‘नेपी’ या नावाने ओळखला जातो. या दिवसाची खासियत म्हणजे हा दिवस त्यांचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406