April 19, 2026
Home Page 8
मुक्त संवाद

प्रेमाला जेंडर नसतं : ‘Love is Love’ कादंबरीचा प्रेरणादायी प्रवास

Love is Love कादंबरीच्या फॉर्मेटमध्ये असलं, तरी ते सत्य घटनेवर आधारित आहे. अनेक गे, लेसबियन आणि ट्रान्सजेंडर कपल्सचे खरे अनुभव यात समाविष्ट केले आहेत. मला
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

ग्रामीण जीवनाचा हळवा ‘सांगावा’: सचिन पाटील यांच्या कथांतून मातीचा स्पंदनशील आवाज

ग्रामीण कथेचं बळ : ‘सांगावा’ ग्रामीण जीवनाच्या धगधगत्या वास्तवाला शब्दांची कोमलता देत माणुसकीचा ‘सांगावा’ देणारा सचिन वसंत पाटील यांचा कथासंग्रह मराठी साहित्यविश्वात वेगळी ओळख निर्माण
unathorised

जगात सगळं संपतं… पण हे सुख कधीच संपत नाही

आत्मसुख म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेली पूर्णता. ज्याला स्वतःची ओळख पटली, त्याला काही कमी वाटत नाही. त्याला मिळालेलं काही हरवत नाही, कारण ते बाहेरचं नसतं.
सत्ता संघर्ष

अजितदादांच्या मृत्युवर अधिवेशनात चर्चाच नाही….

मुंबई कॉलिंग: अजितदादांच्या मृत्यूभोवती गूढ कायमच; अधिवेशनात मात्र शांतता !महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाती मृत्यूला दोन महिने उलटत
काय चाललयं अवतीभवती

आंबेडकर चौकातील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अजय कांडर

सावंतवाडी – ‘जाता नाही जात’ या गाजलेल्या नाटकाचे लेखक – कवी सिंधुदुर्ग सुपूत्र प्रा. सिद्धार्थ विष्णू तांबे (शिरवल/कणकवली) यांच्या स्मृती जपण्यासाठी यावर्षीपासून त्यांच्या सिंधुदुर्गातील मित्रमंडळींतर्फे
विशेष संपादकीय

ऊर्जा क्षेत्रात परिवर्तन घडवणारे राष्ट्रीय विद्युत धोरण

विशेष आर्थिक लेख अमेरिका इस्रायल – इराण यांच्यातील युद्धापोटी संपूर्ण जगावर कच्चे तेल व एलपीजीचे संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राष्ट्रीय विद्युत धोरणाचा
मुक्त संवाद

ताराबाईंविषयीचे पूर्वग्रह दूर करणारे पुस्तक – मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई

आदरणीय जयसिंगराव पवार सरांना भावपूर्ण आदरांजली !! ​प्रस्तुत चरित्रग्रंथ वाचताना लक्षात येणारी अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे केवळ ताराबाईंचे चरित्र नाही. तर औरंगजेबाशी संघर्षरत
शिवाजी महाराज यांचे एक गुरू मौनी महाराज

Chhatrapati Shivaji’s spirituality in History records

Chhatrapati Shivaji Maharaj had met several saints. Some of these saints had appreciated and praised his work and mission. Although direct evidence of personal meetings
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

जमिनीच्या सुपीकतेसाठी शेतकरी काय करू शकतात ?

कल्पना करा—जमिनीची सुपीकता अचानक कमी झाली तर? अन्नधान्याचा तुटवडा, वाढत्या किमती आणि संकटात सापडलेला शेतकरी… ही केवळ कल्पना नसून बदलत्या हवामान आणि रासायनिक शेतीमुळे निर्माण
काय चाललयं अवतीभवती

लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठवण्याचे आवाहन..

नाशिक – दरवर्षी कवी संदीप जगताप यांच्या संकल्पनेतून व कवी प्रा. लक्ष्मण महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली ‘लोककवी विठ्ठल वाघ राज्यस्तरीय काव्य पुरस्कार’ एका उत्कृष्ट काव्यसंग्रहाला दिला
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!