April 19, 2026
Home Page 9
unathorised

हवामान बदलामुळे महाराष्ट्रातील कुपोषणाच्या समस्येत वाढ

नागपूर – कुपोषणाच्या कारणांमध्ये हवामान बदल हा सुद्धा एक प्रमुख घटक असल्याचे युनिसेफ मानते. हवामान बदल विविध प्रकारे पोषणावर परिणाम करते. तसेच अन्नधान्याच्या वाढत्या किंमती
काय चाललयं अवतीभवती

ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन

कोल्हापूर – ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार ( वय ८५ ) यांचे आज पहाटे निधन झाले. प्रकृती बरी नसतानाही त्यांनी इतिहासाचा जागर शेवटपर्यंत त्यांनी
काय चाललयं अवतीभवती

यशवंत मनोहर प्रतिष्ठानतर्फे हबीब भंडारे, विनायक पवार यांना पुरस्कार

नागपूर – येथील यशवंत मनोहर प्रतिष्ठानचे यंदाचे पुरस्कार प्रसिद्ध कवी, लेखक हबीब भंडारे ( छत्रपती संभाजीनगर ) यांच्या ‘मृत्यूच्या अनिश्चित सावटाखाली’ या कवितासंग्रहास तर प्रसिद्ध
काय चाललयं अवतीभवती

वर्धा येथील मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

सखाराम डाखोरे, स्मिता दातार, दिवाकर आचार्य, सूरज चौगुले, आलोक जत्राटकर पुरस्कारांचे मानकरी वर्धा: महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी चर्चेचा विषय असलेल्या मारोतराव नारायणे स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने
विशेष संपादकीय

एआयच्या वळणावर मराठी : ओळख, आव्हाने आणि नव्या वाटा

एआयच्या वेगवान युगात माणूस आणि मशीन यांच्यातील सीमा धूसर होत चालल्या आहेत. मशीन आता लिहू लागले आहे, बोलू लागले आहे; पण या बदलत्या काळात एक
काय चाललयं अवतीभवती

मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे पुरस्कारासाठी संतवाङ्मयावरील पुस्तके पाठविण्याचे आवाहन

पुणे : ॥ ॐ ॥ मातृमंदिर विश्वस्त संस्था आणि ज्ञान प्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी यांच्या वतीने संत वाङ्मयाच्या अभ्यासाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी दिला जाणारा संत
मुक्त संवाद

कोल्हापूरच्या लोकवैद्याचं जीवनगाणं

वडणगेसारख्या छोट्या गावातून सुरू झालेला प्रवास देशविदेशांत आयुर्वेदाचा गंध पसरवणाऱ्या वैद्यापर्यंत पोहोचतो, तेव्हा तो केवळ एका व्यक्तीचा यशोगाथा राहत नाही. डॉ. सुनिल पाटील यांच्या ‘वडणग्याचं
विश्वाचे आर्त

गुरुची वाणी आणि आत्मज्ञानाचा उदय

मोटकें गुरुमुखें उदैजत दिसे । आणि हृदयीं स्वयंभचि असे ।प्रत्यक्ष फावो लागे तैसें । आपैसया ।। ४९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा ओवीचा अर्थ – गुरुमुखांतून
सत्ता संघर्ष

मंत्री अनेक मग कोकणाकडे दुर्लक्ष का ?

विधानभवनातून … स्टेटलाइन मुंबई हा कोकणचाच भाग आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग हे सहा जिल्हे कोकणातले आहेत. पण मुंबई, ठाणे, रायगडचा भाग आता
मुक्त संवाद

आकाश कोसळलं… पण आशा हसत लढल्या : एका कॅन्सर सर्व्हायवरची थरारक डायरी

आशा यांच्यासाठी हा क्षण खूपच हादरवणारा होता. एका फिट व्यक्तीला अचानक कॅन्सरचं तिसऱ्या स्टेजचं निदान होणं म्हणजे जणू आकाशच कोसळणं. पण आशा यांनी ठरवलं होतं
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!