प्रदुषण कॉलिंग फटाक्यांच्या आवाजाला आणि प्रदुषणाला विरोध करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. त्यामुळेच त्यांच्या विरोधाकडे पोलीस- प्रशासन दुर्लक्ष करीत असते. गणेशोत्सवात डिजे मुळे कान बहिरे...
कणकवली – येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी, २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले...
ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या श्रमिक मुक्ती आंदोलनाचे जेष्ठ कार्यकर्ते डॉ. विजय साठे यांचे शनिवार दि. १३ सप्टेंबर रोजी वयाच्या ६८ व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन...
कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी केले....
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी खाते म्हणजे ‘ओसाड गावची पाटीलकी’ असल्याच्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्रमकपणे टीका केली होती. पण मी त्यांच्या या मतांशी 100 टक्के सहमत...
कोल्हापूर म्हटले की, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे उमदे व्यक्तिमत्व डोळ्यापुढे येते. श्री अंबाबाई, श्री जोतिबा, गड, किल्ले, जंगल, घाट, वने, धरणे, तांबडा-पांढरा आणि येथील...
पोवारी बोलीइ. स. १६९१ ते १७७५ या कालावधीत मालवातून (मध्यप्रदेश) विदर्भात मोठ्याप्रमाणात स्थलांतरीत झालेल्या पोवार (पंवार) समाजासोबत पोवारी बोली महाराष्ट्रात आली. त्यामुळे हिंदीची उपभाषा असलेल्या...
महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९ मंजूर मुंबई – राज्याच्या कृषि क्षेत्राला डिजिटल युगात अग्रेसर ठेवणाऱ्या “महाराष्ट्र कृषि-कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय (MahaAgri-AI) धोरण २०२५-२०२९” या धोरणास मंगळवारी ( ता. १७ ) मंत्रिमंडळाच्या...
कोल्हापूर – राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे कार्य व त्यासाठी विविध व्याख्यानमाला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406