पुणे : आज महाराष्ट्राच्या राजकारणाची काय दशा झालेली आहे ती पाहता खरोखरीच चिंता वाटते. कारण राज्याचे राजकारण देशाला दिशा देणारे असते. येणाऱ्या काळात २०२४ साली...
महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते डॉ. मोनिका ठक्कर यांचे ‘माझी बोली माझी कथा’ या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईतील राजभवन येथे झाले आपल्या महाराष्ट्रात मराठी भाषेला...
राज्याला लाभलेल्या विविध हवामान विभागांमुळे आपण निरनिराळ्या प्रकारची फळे तसेच भाजीपाला पिकांचे उत्पादन घेऊ शकतो. म्हणूनच इथले शेतकरी कमी उत्पन्न देणार्या पिकांकडून जास्तीचे मूल्य-उत्पन्न देणार्या...
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही...
घटते पशुधन, घटता शेतीचा आकार, घटते वनक्षेत्र यांचा विचार करता आता शेती, पर्यावरण समोरील आव्हाने वाढली आहेत. विषमुक्त शेती चळवळ, नैसर्गिक शेतीची चळवळ यावर संतांनी...
गाजरगवत हे शेतासह शहरामध्येही मोठ्या प्रमाणात आढळते. विशेषतः पडीक जमिनीत किंवा रस्त्याच्या बाजूला याचा मोठा प्रादुर्भाव दिसून येतो. शेतामध्ये याचा प्रादुर्भाव झाल्यास साहजिकच याचा पिकाच्या...
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More