April 3, 2025
Home » Gargoti

Gargoti

काय चाललयं अवतीभवती

गारगोटीच्या अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय पुरस्कार 2024 जाहीर

गारगोटी – येथील अक्षरसागर साहित्य मंचचे 2024 सालचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. भुदरगड साहित्य भूषण पुरस्कार 2024 ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर तथा...
मुक्त संवाद

गारगोटीचा स्वातंत्र्य संग्राम

क्रांती दिनाचे निमित्त… 8 ऑगस्ट 1942 रोजी महात्मा गांधीजींनी चले जावची घोषणा केली. ब्रिटिशांनी  9 ऑगस्ट रोजी महात्मा गांधी, पंडित नेहरू, मौलाना आझाद आदी पुढाऱ्यांना...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय विद्यासागर साहित्य पुरस्कार जाहीर…

राज्यस्तरीय विद्यासागर साहित्य पुरस्कार जाहीर… गारगोटी (ता. भुदरगड, जि. कोल्हापूर ) येथील विद्यासागरचे राज्यस्तरीय उत्कृष्ट साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले. कादंबरी, कथासंग्रह आणि बालसाहित्य या...
पर्यटन

भुदरगड तालुक्यातील मठगाव येथील पुरातन महादेव मंदिर

मठगाव येथील महादेव मंदिर दुर्गम आणि घनदाट जंगलात असल्याने आतापर्यंत या मंदिराची माहिती महाराष्ट्रातच काय पण भुदरगड तालुक्यातील अनेकांना नाही. हे मंदिर शेकडो वर्ष पुराने...
काय चाललयं अवतीभवती

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारासाठी लेखक व प्रकाशक यांचेकडून पुस्तके मागवणेत येत आहेत. कादंबरी, कथासंग्रह व बालसाहित्य या तीन साहित्य प्रकारांना हे पुरस्कार दिले जाणार आहेत, अशी...
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर – गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंच यांचेवतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. कादंबरी, कथा कविता, बालसाहित्य (गद्य, पद्य दोन्ही)...
काय चाललयं अवतीभवती

अक्षरसागरचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार जाहीर

प्रतिमा इंगोले (पुणे), दीपक तांबोळी (जळगाव), राजेश गायकवाड (औंढा नागनाथ), विरभद्र मिरेवाड (नांदेड) , गणपती कमळकर (कागल) या साहित्यिकांच्या साहित्यकृतींचा पुरस्कारामध्ये समावेश गारगोटी येथील अक्षरसागर...
काय चाललयं अवतीभवती

शाहु कुमार भवनच्या दहावीच्या ८६ च्या बॅचचे स्नेहसंमेलन

बालपणी ज्ञानाचे डोस, घेतलो इथेत्यागातून गुरुंनी घडवले आम्हा इथेना मोबाईल होता, ना टीव्ही इथेमनोरंजनापासून गुरुंनी दुर सारतकरिअरची स्वप्न दाखवली इथेते ज्ञानमंदिर आज आठवा इथे गारगोटी...
मुक्त संवाद

मुलांचं भावविश्व समृद्ध करणाऱ्या कविता

‘थुई थुई आभाळ’ मधल्या कवितांचे विषय जसे मुलांच्या रोजच्या जगण्यातील आहेत, तसेच ते त्यांच्या अभ्यासातलेही. परिसर अभ्यास या विषयातून त्यांना ज्या विषयांची माहिती घ्यायची आहे,...
कविता

आई काय असे ते आज मला कळत आहे

अक्षरसागर तर्फे आयोजित पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनात राजन कोनवडेकर यांनी सादर केलेली कविता आई आई असताना किंमत कळत नाही आणि गेल्यानंतर करता येत नाही तिचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!