September 5, 2025
Home » Indian Democracy

Indian Democracy

विशेष संपादकीय

गंजत चाललेली भारतीय न्यायव्यवस्था !

भारतीय न्यायव्यवस्थेबाबतचा विशेष लेख आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्यायव्यवस्थेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतीय राज्यघटनेने ते सातत्याने अधोरेखित केलेले आहे. परंतु गेल्या काही दशकांमध्ये आपली न्यायव्यवस्था प्रलंबित...
सत्ता संघर्ष

लोकांनी कमावलं, आयोगाने घालवलं..!

निवडणूक आयोगाने आजवर चांगले काम केले होते. पण गेल्या काही वर्षातील निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे मतदारांच्या विश्वासाला धक्का बसला आहे हे कोणी नाकारू शकणार नाही. त्यामुळेच...
सत्ता संघर्ष

धनखड आजारी की सरकारची नाराजी ?

स्टेटलाइन भारतीय घटनेनुसार राजशिष्टाचारानुसार दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर असलेल्या जगदीप धनखड यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला आणि राजकीय क्षेत्राला आश्चर्याचा धक्का बसला....
सत्ता संघर्ष

विधानसभा विरोधी पक्षनेत्याविना….

स्टेटलाइन – विधानसभेला विरोधी पक्षनेता नाही ही संसदीय लोकशाहीची शोकांतिका आहे. संसदीय लोकशाहीच्या रथाची सत्ताधारी व विरोधी पक्ष ही दोन चाके आहेत असे म्हटले जाते....
सत्ता संघर्ष

विरोधी पक्ष नेत्यांविना महाराष्ट्र पोरका..!

महाराष्ट्राची विद्यमान विधानसभा विरोधी पक्ष नेत्या विना प्रथमच पोरकी करण्यात आलेली आहे. हा खरंच पोरकटपणा आहे. महाविकास आघाडी ही एक घटक पक्ष मानून महाराष्ट्राचा इतिहास...
सत्ता संघर्ष

जनता पार्टी आणीबाणीनंतर…

भारतीय लोकदल, जनसंघ, ओल्ड काँग्रेस, स्वतंत्र पार्टी, संयुक्त सोशलिस्ट पार्टी, उत्कल काँग्रेस या पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टीची स्थापना केली. शेतकरी नेते चरणसिंग यांनी ऑगस्ट...
सत्ता संघर्ष

जागरः आणीबाणी ती आणि ही..!

धर्मांधतेचा आधार घेत व्होट बँकेचे राजकारण करणाऱ्या सरकारला जनतेच्या आशा अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश येत आहे आणि असे अपयश लपवण्यासाठी अदृश्य स्वरुपाची आणीबाणी लागू करून...
सत्ता संघर्ष

आणीबाणीचा धडा…

देशात निर्माण होत असलेल्या अराजकाला रोखण्यासाठी इंदिरा गांधींनी आणीबाणी आणली, असा युक्तिवाद काँग्रेस आजही करीत आहे. गेल्या अकरा वर्षांपासून देशात अघोषित आणीबाणी आहे असे राहुल...
मनोरंजन

घटनात्मक हक्कांची जाणीव करून देणारा  ‘२६ नोव्हेंबर’ चित्रपट

‘२६ नोव्हेंबर’  हा केवळ चित्रपट नसून, ही एक चळवळ आहे. अनिल कुमार जवादे आणि निलेश ओंकार निर्मित, सचिन उराडे लिखित आणि दिग्दर्शित ‘२६ नोव्हेंबर’ हा...
सत्ता संघर्ष

अखंडता व एकजुटीचे दर्शन हवे…

विशेष म्हणजे त्यांनी एका शब्दानेही केंद्र सरकारला दोष दिलेला नाही किंवा सुरक्षा दलाकडे बोट दाखवलेले नाही. ओमर अब्दुल्ला यांच्याकडे जो संयम, नम्रता आणि शहाणपणा दिसला...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!