April 20, 2026
Home Page 11
गप्पा-टप्पा चलचित्र शेती पर्यावरण ग्रामीण विकास

मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…

अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे वास्तव लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तातडीने
संशोधन आणि तंत्रज्ञान

प्रश्न, प्रयोग आणि सत्य : वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मानवप्रवास

मानव हा विचार करणारा प्राणी आहे. निसर्गातील घटनांकडे केवळ आश्चर्याने पाहण्यापासून ते त्यामागील कारणांचा शोध घेण्यापर्यंतचा मानवाचा प्रवास अत्यंत रोचक आहे. अनुभव, निरीक्षण, तर्क आणि
विश्वाचे आर्त

सत्संगाचे सौख्य : शुद्ध मनाच्या सान्निध्यात उलगडणारे जीवनगूढ

Rajendra Ghorpade
माणूस म्हणून जगताना अडचणी येणारच. कधी विश्वासघात होईल, कधी फसवणूक होईल, कधी निराशा येईल. पण या सर्व अनुभवांतून शिकत राहणे आणि योग्य लोकांची निवड करत
मुक्त संवाद

प्रेमासाठी स्वातंत्र्याची छाटणी : ‘माझं’ आणि ‘आपलं’ यामधला मानवी संघर्ष

प्रेम, समष्टी आणि व्यक्तीस्वातंत्र्याची छाटणी….आजच्या वेगाने बदलणाऱ्या जगात व्यक्तीस्वातंत्र्य आणि समूहासाठीची बांधिलकी यांच्यातील संघर्ष अधिक ठळकपणे समोर येतो आहे. स्वतःचे आयुष्य, वेळ आणि स्वप्ने जपण्याचा
विश्वाचे आर्त

गुपित प्रेमाचे : भक्त आणि भगवंताच्या एकरूपतेची ओवी

Rajendra Ghorpade
म्हणोनि गूढपण आपुलें मोडो । वरि न बोलावेंही बोलावें घडो ।परि आमुचिचे जीवींचें पडो । तुझां जीवीं ।। ३७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा ओवीचा अर्थ
शेती पर्यावरण ग्रामीण विकास संशोधन आणि तंत्रज्ञान

पाऊस, शेती आणि संघर्ष : मराठी ग्रामीण कादंबरीचा अभ्यासपूर्ण पट

ग्रामीण कादंबरीतील पाऊस’ यावर सविता रोटे यांची पी. एचडी कोल्हापूर – जरगनगर येथील सविता प्रशांत रोटे यांनी शिवाजी विद्यापीठातून पी. एचडी मिळवली आहे. ‘ग्रामीण कादंबरीतील
काय चाललयं अवतीभवती

मुलखावेगळ्या स्त्रियांचे जिचं तिचं आकाश प्रकाशित

मुंबई – अमेरिकेत आणि भारतात विविध क्षेत्रात मुलखावेगळी कामगिरी करीत असलेल्या स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवन कथा असणार्‍या अमेरिका स्थित लेखिका चित्रा मेहेंदळे ह्यांच्या ” जिचं तिचं
सत्ता संघर्ष

गर्दी प्रचंड… पण मतं गायब ! – मनसेचा २० वर्षांचा धक्कादायक हिशेब

स्टेटलाइन – मनसे, गर्दी आहे पण संख्याबळ नाही… वीस वर्षांचा प्रवास पूर्ण करूनही महाराष्ट्र नवनिर्माण सेना अजूनही “गर्दी आहे पण संख्याबळ नाही” या वास्तवाशी झुंज
मुक्त संवाद

गोव्यात वकील संरक्षण विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी; महाराष्ट्रात कधी?

न्यायव्यवस्थेचा आधारस्तंभ असलेल्या वकिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना गोवा सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. मात्र, महाराष्ट्रात अजूनही ठोस निर्णयाची प्रतीक्षा कायम आहे. अ‍ॅड. विलास
विश्वाचे आर्त

अंतःकरणातील गुज उलगडताना : ज्ञानेश्वरीतील आत्मज्ञानाचे बीज

नातरि अर्जुना हें बीज । पुढती सांगिजेल तुज ।जें हें अंतःकरणीचें गुज । जीवाचिये ।। ३४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय नववा ओवीचा अर्थ – अर्जुना हेंच
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!