📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 16, 2026
Home Page 26
पर्यटन

लँड ऑफ फायरचा शोध : अझरबैजानच्या ज्वालामय चमत्कारांची सफर

एका भटक्याची डायरी जगातील सर्वात मोठा मड व्होल्कॅनो हा अझरबैजान येथे असल्याची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. या देशात ज्वालामुखी बऱ्याच ठिकाणी पसरले
विशेष संपादकीय

नदीला परत मिळालेला श्वास : एल्वा धरण विसर्जनाची जागतिक यशोगाथा

अमेरिकेतील एल्वा नदीवरील दोन महत्त्वाची धरणे हटवून निसर्गाला त्याचा मूळ प्रवाह परत देण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा केवळ पर्यावरणीय पुनर्संचयितीकरणाचा प्रयोग नव्हता, तर विकासाच्या संकल्पनेत
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शिवाजी विद्यापीठात २४ एप्रिलला शाश्वत शेती परिषद

कोल्हापूर : शेतकऱ्यांची उत्पन्नवाढ, शेतीची शाश्वतता आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेचा सर्वांगीण विकास साधण्याच्या उद्देशाने शिवाजी विद्यापीठात 24 एप्रिलला शाश्वत शेती व कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृद्धीसाठी” या
सत्ता संघर्ष

विजय काँग्रेसचा, आक्रोश भाजपाचा…

स्टेटलाइन महिला आरक्षणाशी जोडलेल्या मतदारसंघ फेररचना विधेयकाच्या लोकसभेतील नामंजुरीने देशाच्या राजकारणात नवा कलाटणीबिंदू निर्माण केला आहे. एकीकडे सरकारने विरोधकांवर महिला हिताला तिलांजली दिल्याचा आरोप केला
मुक्त संवाद

गुंता : संघर्ष, संवेदना आणि शब्दांची उलगडणारी वाट

मानवी आयुष्याच्या गुंतागुंतीतून अर्थ शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कविता काळे यांचा ‘गुंता’ हा काव्यसंग्रह. वैयक्तिक वेदना, सामाजिक जाणिवा आणि स्त्रीशक्तीचा ठाम स्वर यांची सांगड घालत, हा
संशोधन आणि तंत्रज्ञान

काय ‘एआय’ नोकऱ्या गिळंकृत करणार ?

कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे केवळ तांत्रिक क्रांती नव्हे, तर रोजगारविश्वातील एक मोठा टर्निंग पॉइंट ठरत आहे. पारंपारिक नोकऱ्यांचे स्वरूप झपाट्याने बदलत असताना, ‘एआय’ हा संधींचा दरवाजा
विशेष संपादकीय

नद्यांवरची धरणे : विकास की पर्यावरणीय संकटाचा वळणबिंदू ?

जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पर्यावरणीय हानी, गाळ साठवण,
विश्वाचे आर्त

अनामातून नामाकडे: अज्ञानाने घडवलेला परमात्म्याचा आभास

ज्ञानदेव या ओवीतून एक गूढ पण अत्यंत वास्तव सत्य उलगडतात—परमात्मा जसा आहे तसा आपण पाहत नाही, तर आपल्या मर्यादित समजुतीनुसार त्याला नाव, रूप, कर्म आणि
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

निसर्गासाठी झपाटलेला आयुष्यप्रवास : प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांची प्रेरणादायी गाथा

ग्रामीण पार्श्वभूमीतून सुरू झालेला संघर्ष, वनस्पतीशास्त्रातील भरीव संशोधन, विद्यार्थ्यांना घडवणारे अध्यापन आणि सेवानिवृत्तीनंतरही न थांबलेले निसर्गसंवर्धनाचे कार्य—प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर यांचे आयुष्य म्हणजे निसर्गाशी एकरूप
सत्ता संघर्ष

भाजपाची दीर्घ प्रतीक्षा संपली : बिहारला मिळाला पहिला ‘सम्राट’ मुख्यमंत्री

स्टेटलाइन – बिहारच्या राजकारणात मोठा भूकंप घडवत मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झालेले Nitish Kumar आता राष्ट्रीय राजकारणाकडे वळले आहेत, तर त्यांच्या जागी भाजपाचे नेते Samrat Choudhary यांनी
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!