April 22, 2026
Home Page 26
मुक्त संवाद

प्रेम रंगे ऋतू संगे – कवितांचे नाना रंग, नाना आविष्कार, नजरबंदी, नव्हे मनबंदी करणारे

सुहास पंडित यांचा हा दुसरा कविता संग्रह. सध्याच्या विद्रोही आणि आक्रोशी कवितांच्या कोलाहलात यांची कविता वेगळ्या वाटेने चालताना दिसते. झुळझुळणार्‍या झर्‍याप्रमाणे, ती संथ, शांतपणे प्रवाहीत
विशेष संपादकीय

हिंदू महाजन : भारतीयत्वाचा गौरव की भारतीय समाजाचा कठोर आत्मसंवाद ?

एन. शिवदास यांच्या हिंदू…? महाजन या कादंबरीचा भारतीयत्वाच्या नजरेतून शोध भारतीयत्व हा शब्द उच्चारला की आपल्या डोळ्यांसमोर परंपरा, संस्कार, अध्यात्म, कुटुंबव्यवस्था, धर्म, देवालये आणि समाजजीवन
मुक्त संवाद

धर्मांतराच्या विरोधात सर्वोच्च बलिदान

हिंद दी चादर गुरु तेगबहादुर यांचे 350 वर्षांचे बलिदान पर्व यानिमित्ताने… महाराष्ट्र शासनाने गुरु तेग बहादुर साहिब यांचे हे सर्वोच्च बलिदानाला लक्षात घेऊन त्यांच्या 350
स्पर्धा परीक्षा, शिक्षण

लहान मुलांच्या ज्ञानात भर घालणारा कवितासंग्रह – बाप्पा माझे ऐका

अगदी लहान मुलांना समजेल अशी साधी, सोपी, सरळ, भाषा शैली आहे. काही कविता बडबडगीतासारख्या तालासुरात आहेत. या संग्रहामधल्या कविता मधून भोळ्या भाबड्या लहान मुलांचे भावविश्व
मुक्त संवाद

काय ई-रुपी रोख रकमेची जागा घेईल?

डिजिटल रुपया हा भारतीय रिझर्व्ह बँकेचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे, जो रोख रकमेला एक सुरक्षित आणि सार्वभौम-समर्थित पर्याय प्रदान करतो. डिजिटल रुपया वॉलेटचा वापर करून,
विशेष संपादकीय

आईचे मौन : भारतीय संस्कृतीतील ‘त्याग’ की पिढ्यानपिढ्या लादलेला अन्याय ?

( एन. शिवदास यांच्या ‘हिंदू महाजन’ कादंबरीच्या संदर्भात भारतीयत्वाचा शोध ) भारतीय संस्कृतीत ‘आई’ ही केवळ एक नात्याची संज्ञा नाही, तर ती त्याग, ममता, सहनशीलता
मुक्त संवाद

शेगावीचा राणा ! श्री संत गजानन महाराज

संत गजानन महाराजांचा कृपाप्रसाद तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा खरी तळमळ तहान आर्तता निर्माण होईल तेव्हाच. सर्व सुख ऐशोआराम प्राप्त झाले तर अनुभव येत नाही. विवहळता;
सत्ता संघर्ष

पंतप्रधान संसदेत असुरक्षित…

स्टेटलाइन – राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण ऐकून त्याला सविस्तर उत्तर देण्याची संधी सरकारने गमावली. सरकारने काही तरी दडवले, लपवले असा संदेश त्यातून सर्वत्र गेला.
विशेष संपादकीय

अमेरिकेबरोबरचा व्यापार करार – घी देखा बडगा नही देखा सारखी स्थिती होऊ नये !

अमेरिका व भारत यांच्यातील व्यापार कराबाबतचे चर्चेचे गुऱ्हाळ गेले काही महिने सुरू होते. किंबहुना भारतीय उत्पादनांवर एकूण ५० टक्के आयात शुल्क लादल्याने व्यापारी करार करण्यात
विश्वाचे आर्त

सत्याची अनुभूती म्हणजेच ब्रह्मानुभव

तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७० ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!