📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 16, 2026
Home Page 13
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

सुपर अलनिनो परिस्थितीला पुरून उरणारी मूग-उडीदाची नवी वाणे

खरीप २०२६ हंगामात ‘सुपर अल निनो’मुळे महाराष्ट्रासह देशातील मान्सून कोअर झोनमध्ये पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त होत असताना, शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. मात्र
गप्पा-टप्पा

मी कोण ? मराठा, पंजाबी की भारतीय ?

माझं भारतीयत्व – ( पूर्वार्ध )मराठा वडील, पंजाबी आई, तमिळ पत्नी, देशभरातील शिक्षण-नोकरीचे अनुभव आणि विविध संस्कृतींशी आलेला जवळचा संबंध—या साऱ्यांच्या संगमातून घडलेल्या एका भारतीयाची
सत्ता संघर्ष

घुसखोरांना शोधण्याचे काम कोणाचे ?

मतदार याद्या स्वच्छ करणे ही लोकशाहीची गरज आहे; पण घुसखोरांचा शोध घेणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे का? मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरतपासणीच्या निमित्ताने देशात
सत्ता संघर्ष

पेपर फुटीचे एनटीएला गांभीर्य नाही का ?

स्टेटलाइन – देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी निगडित असलेल्या नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीने पुन्हा एकदा राष्ट्रीय परीक्षा व्यवस्थेची विश्वासार्हता प्रश्नचिन्हाखाली आणली आहे. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय चाचणी
काय चाललयं अवतीभवती

मेघदूत पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

बार्शी – येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने दरवर्षी आषाढ महिन्यात पहिल्या रविवारी कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे औचित्य साधून कवींच्या पहिल्या काव्यसंग्रहास मेघदूत पुरस्कार
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

वाघापलीकडचे ताडोबा : एका कॉमन वुडश्राइकची पर्यावरणकथा

ताडोबा म्हटले की वाघाचे दर्शन हेच जंगलभ्रमंतीचे अंतिम आकर्षण मानले जाते. मात्र या अरण्याचे खरे वैभव केवळ वाघात नसून असंख्य पक्षी, प्राणी, कीटक आणि वनस्पतींमध्ये
काय चाललयं अवतीभवती

पुरुषी व्यवस्थेचे मनसुबे उघडे करणारी कादंबरी निखळत्या चौकटीत

पुणे – समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्यातर्फे येथील एस. एम. जोशी फाउंडेशनमध्ये कादंबरीकार अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ या रोहन प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कादंबरीवरील परिसंवाद
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

बियाणे खरेदी करताना शेतकरी बांधवांनी घ्यावयाची काळजी

“जसे बियाणे, तसे पीक” ही शेतीतील अढळ सत्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामासाठी बियाणे खरेदी करताना शेतकऱ्यांनी केवळ किंमत न पाहता त्याचा दर्जा, वैधता, उगवणक्षमता आणि
गप्पा-टप्पा

भविष्यात भारतीयत्व अधिक सक्षम करण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घेण्यासाठी पाहा…

भविष्यात भारतीयत्व अधिक सक्षम करण्यासाठी काय करावे लागेल ? जाणून घेण्यासाठी पाहा… भारत म्हणजे केवळ एक देश नाही, तर विविधतेतून उभी राहिलेली एक सांस्कृतिक चेतना
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!