📚 विशेष वैचारिक लेखमाला

भारतीयत्वाचा विस्तार

इतिहासातील सुप्त बीजांचा शोध

शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टिकोनातून, आंतरभारती आणि विश्वभारती संकल्पनांच्या माध्यमातून २१व्या शतकातील भारतीयत्वाचा नवा विचार मांडणारी अभ्यासपूर्ण लेखमाला.

🏛 इतिहास 🗣 भारतीय भाषा 🌍 आंतरभारती 🌱 पर्यावरण
📖 लेखमालेतील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा
July 24, 2026
Home Page 95
काय चाललयं अवतीभवती

‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर

हिंगोली – येथील शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी ‘संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५’ जाहीर केले. १ जानेवारी २०२० ते
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

अमरावती येथे ३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन

३८ वे महाराष्ट्र पक्षिमित्र संमेलन अमरावती येथे संत ज्ञानेश्वर सभागृह येथे होत आहे भव्य आयोजन अमरावती: या वर्षीचे ३८ वे महाराष्ट्र राज्य तथा तिसरे अखिल
विश्वाचे आर्त

अंधाऱ्या प्रवाहांत अडकलेल्या जीवात्म्याला ज्ञानेश्वरांनी दिलेलं एक दिव्य आरसपानी दर्शन

जेथ द्वेषाचां आवर्ती दाटत । मत्सराचे वळसे पडत ।माजी प्रमदादि तळपत । महामीन ।। ७२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा अर्थ – जी द्वेषरूपी भोवऱ्यानें
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

रानसखा : धनेश

“रानसखा : धनेश” हे फक्त पक्षीनिरीक्षण नाही, तर एक आंतरिक संवाद आणि निसर्गाशी एकरूप होण्याचा अनुभव आहे. परभणीच्या माणिक पुरी ( मो. 9881967346 ) या
मुक्त संवाद

जादूचा आरसा : मनोरंजनाचा वसा !

एकंदरीत ‘जादूचा आरसा’ हा संग्रह मनोरंजनाचा वसा घेऊन येत असला तरीही त्यात संस्कार आहेत, उद्बोधन आहे, शिकवण आहे. लेखक उद्धव भयवाळ यांच्या नाविन्याचा वसा घेतलेल्या
विशेष संपादकीय

“सिंह राहिला, पण गर्जना कुठं गेली?”

राजकारणात प्राण्यांची नावे घेऊन गर्जना करणं ही ठाकरे घराण्याची जुनी परंपरा नाही. बाळासाहेब ठाकरे बोलायचे, “सिंहाला स्वतःचं नाव सांगायला लागतं का?” पण आज त्याच घराण्यातून
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

  चक्रीवादळाला नांवे कशी देतात ?

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव व नंबर लिहायला विसरू नका.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शेतकऱ्याला मातीशी अनुसंधान साधता आले पाहिजे

ज्या शेतात मी आज बसलो आहे त्या शेतातून निघालेल्या पिकावरच, माझे शिक्षण पूर्ण झालं. घडलो, वाढलो, संस्कारीत झालो, ते याच शेतातल्या मातीच्या कुशीत. शेतातल्या वस्तीतील
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

फटाक्यांची दहशत…

प्रदुषण कॉलिंग फटाक्यांच्या आवाजाला आणि प्रदुषणाला विरोध करणाऱ्यांची संख्या खूप कमी असते. त्यामुळेच त्यांच्या विरोधाकडे पोलीस- प्रशासन दुर्लक्ष करीत असते. गणेशोत्सवात डिजे मुळे कान बहिरे
काय चाललयं अवतीभवती

आंतर विद्याशाखीय परिषदेत होणार मराठा किल्ल्यांचे संशोधन

कणकवली – येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी, २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!