गुरु-शिष्य यांच्यात आंतरिक ओढ असते. आपण अध्यात्माकडे केंव्हा वळतो ? सर्वच जणांना आध्यात्मिक विचार पटतात असे नाही. काहींना हे शास्त्र थोतांड वाटते. वेळ फुकट घालवण्याचा...
क्षणिक सुखाला तो शाश्वत सुख समजू लागला आहे. असेच चित्र आज सर्वत्र पाहायला मिळते आहे. पण यात राहायचे तर आपणासही बदलत्या काळानुसार, जगानुसार बदलत राहावे...
अध्यात्मात केलेले संशोधनही व्यवहारात उपयोगी आणायला हवे. मी आत्मा आहे ही अनुभुती आल्यानंतर त्याचच पडून राहाता कामा नये. प्रयोग पुढे सुरु राहायला हवा. त्या स्वप्नातून...
जामखेड : येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचे २०२२ चे राज्यस्तरीय ग्रंथ पुरस्कार संस्थेचे अध्यक्ष, लेखक प्रा. आ. य. पवार व संस्थेचे सचिव प्रा. डॉ. शत्रुघ्न कदम...
साधना करतानाही विषय, वासनांपासून दूर राहाण्याची शपथ आपल्या अंतःकरणास घालायला हवी. साधनेत मन भरकटू देणार नाही असा दृढनिश्चय, दृढसंकल्प करायला हवा. म्हणजे मनाकडून त्याचे पालन...
कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात आजही भात साठवणूकीसाठी पारंपारिक पद्धतीचाच वापर केला जातो. अशा या विषमुक्त पद्धतीची एक झलक…. सौजन्य – सौ. अश्विनी व्हरकट...
सातवीन ( सप्तपर्णी) वृक्ष नोव्हेंबरमध्ये फुलोऱ्यावर येतो. त्याच्या फुलांच्या उग्रवासामुळे या वृक्षाबाबत अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. काही ठिकाणी या वृक्षाची तोडही केली जात आहे....
This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More