साहित्यकणा फाउंडेशनचे मनिषा पाटील, तन्वी अमित, यशवंत माळी, पुष्पा चोपडे, नीरजा, सुनील विभूते यांना पुरस्कार जाहीर नाशिक येथील साहित्यकणा फाउंडेशनतर्फे कविता, कथा, कादंबरी व बालसाहित्य...
लक्ष्मण महाडिक, ज्योती सोनवणे, रमेश रावळकर, वीणा रारावीकर, राजेंद्र उगले, प्रसाद ढापरे, डॉ.स्मिता दातार, डॉ. राजेंद्र राऊत यांच्या साहित्य कृतींना पुरस्कार जाहीर शं.क.कापडणीस यांना जीवनगौरव...
आजच्या तरूणाईपुढे आदर्शांचा मानदंड उभ्या करणार्या या बुलंद माणसाचे हे प्रेरक चरित्र प्रत्येकाने वाचायला हवे. हे पुस्तक वाचून स्विमिंग, सायकलिंग आणि रनिंग या तीन इव्हेंटची...
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील रांगोळी कलाकार प्रमोद माळी (आर्वी) यांनी भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांची भव्य आणि सुंदर रांगोळी साकारली आहे. यापुर्वी अनेक रांगोळीच्या माध्यमातून...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406