September 8, 2024
Home » संत ज्ञानेश्वर

Tag : संत ज्ञानेश्वर

विश्वाचे आर्त

हिताचे असेल तेवढेच घ्यावे

वेदात खूप काही सांगितलेले आहे. पण सर्वच आपणाला लागू पडते असे नाही. आपणाला आवश्यक तेवढा भाग घेऊन आपण आपले हित साधायला हवे. त्यातच आपली प्रगती...
विश्वाचे आर्त

आत्मसुखानेच आपले जगणं होते सुखी अन् समृद्ध

भौतिक विकास झाला म्हणजे आपण सुखी होतोच असे नाही. सुख हे मनातून यावं लागतं. त्यासाठी बाह्य गोष्टींचे ऐश्वर्य उपयोगी नाही. बाह्य गोष्टीतून क्षणिक आनंद निश्चितच...
विश्वाचे आर्त

संसार भय नाहीसे कसे करायचे ?

जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर भय हे येतच राहाते. पण या भयाला नष्ट करणारी बुद्धी योग्यवेळी हृदयात प्रकट झाल्यास जीवनातील सर्व अडचणी दूर होऊ शकतात. बऱ्याचदा आपली...
मुक्त संवाद

तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे । येरा गबाळ्याचे नाही काम ॥

तुकारामांनी त्या काळात पोटार्थी प्रवचनकार, पुराण कथनकाराचा कोरडे बोल सांगणारे म्हणून त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या. पण सध्याच्या काळातही अनेक पढीक पंडितांची चलती दिसते. शाब्दिक कोट्या,...
विश्वाचे आर्त

यशस्वी होण्यासाठी हवी सहनशीलता

एखादा ऐतिहासिक चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या अंगावर रोमांच उभे राहाते. अंगात एक स्फुर्ती चढते. शरीर अन् मनामध्ये एक प्रेरणादायी उर्जा निर्माण होते. नैराश्य दुर जाऊन मनात...
विशेष संपादकीय

आत्मजागृतीचा दिवस _ गुरुपौर्णिमा

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमःशास्त्रामध्ये गुरुचे महत्व सांगितले आहे तो ब्रह्मा विष्णू महेश व साक्षात परब्रम्ह आहे गुरुची थोरवी फार...
कविता

पंढरीची वारी

पंढरीची वारी अष्टाक्षरी काव्यलेखन ओढ घेते मन कितीकरे पंढरीची वारीआस लागे जीवा तुझीकधी भेटेल श्रीहरी….१ प्रपंचाचा गाडा मागेकसा येऊ पंढरीलाजीव होई कासावीसडोळे तुझ्याच वाटेला….२  मुखी...
मुक्त संवाद

आध्यात्मिक लोकशाहीचा महन्मंगल सोहळा

प्रत्येक व्यक्ती एकमेकांना माऊली असे संबोधते. एकमेकाचे चरण स्पर्श करते. एकमेकांना आधार देते. आपल्याबरोबर आपल्या सहकार्‍यांचीही काळजी घेते. या पाचही पालख्यांचा कुणी नेता नसतो. कुणी...
विश्वाचे आर्त

मानवधर्माच्या रक्षणासाठीच युद्ध

मानव धर्माच्या रक्षणासाठी हे युद्ध आहे. सध्या हे युद्ध अनेक पातळ्यावर सुरू आहे. दुरदृष्टीचा विचार करून मानवाच्या रक्षणासाठी हे युद्ध लढायचे आहे. मग हे युद्ध...
कविता

रिंगण

रिंगण चालती वारकरीवाट पंढरीचीघरदार सोडतीमनी आस भेटीची…. मिळे भक्तगणा प्रसाददेते जन सारेपुण्य पदरी पडेचित्र दिसे न्यारे…. कधी घालूनी रिंगणपाहे सोहळा डोळा भरूनयेई घोडा उधळतजाई पारणे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!