January 24, 2025
Home » कवितासंग्रह

कवितासंग्रह

मुक्त संवाद

आतून सोलून निघणार्‍या सामान्य माणसाचा हंबर : ब्लाटेंटिया

‘ब्लाटेंटिया’ शिर्षकामागे झुरळ आणि झुरळाचे जग विशद केले आहे. भाषा, भाषाविचार, भावनांचं जग यातून त्यांच्या कवितेत आलेल्या असंख्य प्रतिमा स्वतःला नव्या भाषेची – आकलनाची अभिव्यक्ती...
मुक्त संवाद

बालकांच्या आनंदाची मेजवानी : ‘ माझे आबा,आज्जी ‘

बालकांना विविधांगी नातेसंबंध, आपला देश, महापुरुष, निसर्ग आणि पर्यावरण इत्यादिंचा सार्थ आणि नेमका परिचय सहजसुंदरतेने करून देण्याचा कवी अरुण वि. देशपांडे यांचा हेतू सफल झाला...
मुक्त संवाद

प्रगल्भ प्रतिभेचा आविष्कार: आवडलं ते निवडलं

प्रत्येकाची आवड आणि निवड वेगळी असते. भौतिक सुखाच्या वस्तूत आणि ऐशआरामात लोळणाऱ्या लोकांनाही कोरोना काळानं शिकवलं की आपलं भावनिक सुख हे तितकंच महत्त्वाचं आहे. आणि...
मुक्त संवाद

नियतीच्या अंधारात नीतीचा किरण : कवडसा

काव्यातील वास्तवाचे अंकुर फुलविणारा मर्मबंध वेगळ्या धाटणीचा आहे. दोष देत आकांडतांडव करण्यापेक्षा स्वतःचा आढावा घेणारी प्रतिभा; विज्ञानवादी कवी म्हणून प्रशांत भंडारे यांची ओळख निर्माण करते....
काय चाललयं अवतीभवती

माणुसकीच्या अस्ताचे शल्य अन् समाजातील वास्तवता…

माणूसकी जेंव्हा गेलेली असते, भाऊच भावाचा जीव घेतो, आईवडील जेंव्हा वृद्धाश्रमात जातात, हुंड्यासाठी मुली मरतात, स्त्रीभ्रूण हत्या होते, बलात्कार, लुटालूट, शेतकरी आत्महत्या करायला लागतो, डोनेशनमुळे...
काय चाललयं अवतीभवती

अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणाऱ्या कविता

कविवर्य श्रीराम पचिंद्रे यांचा ‘मृगजळ मागे पाणी’ हा पाचवा काव्यसंग्रह अतृप्त मृगजळी आयुष्याला पाणी दाखवणारा आणि जगण्यामरणाच्या विपरीत अनुभूती व्यक्त करणाऱ्या काव्यपंक्तींचा तृष्णेचा प्रवास आहे....
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406
error: Content is protected !!