गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कलामंचचा महामृत्युंजय साहित्य पुरस्कार डॉ. सुनील पवार यांच्या सिझर न झालेल्या कविता या पुस्तकास जाहीर झाला आहे. या निमित्ताने या पुस्तकाची...
प्रीती जगझाप या कृतिशील शिक्षिका मानवी जीवनातील वाचनाचे महत्त्व जाणून आहेत. बालवय संस्कारक्ष वय असते. या वयात कथेच्या माध्यमातून वाचन संस्कार पेरण्याचा त्या प्रयत्न करत...
प्रस्तुत ग्रंथात अनेक मान्यवरांनी गझलविषयक केलेली चर्चा, लिहिलेले लेख, विविध समीक्षकांचे तत्कालीन भाष्य हे सर्व मराठी गझल अधिक प्रगल्भ होण्यास कसे पूरक ठरले आहे, याचेही...
पुस्तक परीक्षण…लेखक प्रा. देवबा पाटील यांनी या कथासंग्रहाच्या माध्यामातून सभोवताली घडणाऱ्या अगदी लहान लहान गोष्टी टिपत त्यांचे वैज्ञानीक कारण सांगत बालमनाला विज्ञान दृष्टी देण्याचा प्रयत्न...
‘डीकंपोस्ट’…. आणि ‘डिंक पोस्ट’ यात फक्त एका टिंबाने सगळं गणित उलट सुलट करून टाकलं….!…. निवृत्ती मथुराबाई सयाजी जोरी ,मंडळ कृषी अधिकारी,लासूर स्टेशन, ता.गंगापूर,जि.छत्रपती संभाजीनगर9423180393,8668779597. शेतातला...
कोकणच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरचे लेखक जे. डी. पराडकर यांचे चपराक प्रकाशित “आजी आजोबांच्या गोष्टी ” हे पुस्तक आधी शीर्षकामुळं आणि नंतर या पुस्तकात अनेक आजी...
एखादा माणूस माझा राजकारणाशी काही संबंध नाही; असं म्हणतो तेही एक राजकारण असतं. मात्र आपल्याकडे या सगळ्याचा या प्रकारे विचार करण्याची क्षमता असणारा वर्ग साहित्यात...
सहस्त्रचंद्रदर्शन — हे केवळ एका आयुष्याचं साजरं करणं नाही, तर एका अखंड तेजाचा, एका साधकाच्या साधनेचा साक्षात्कार असतो. ‘पुढारी’चे संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या सहस्त्रचंद्रदर्शनाचा...
पासष्ट वर्षांनी या मुद्रांचे छायाचित्र पाहताना केवळ मुद्रांचे आज मूल्य काय असेल इतकेच न पाहता, त्या ऐतिहासिक क्षणासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्या हुतात्म्यांचे...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406